शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

व्याख्यानमालेतून वैचारिक प्रबोधन - डॉ. सुभाष जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:08 IST

हरिभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजस्थान महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्याशी साधलेला संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात २० वर्षांपासून हरी व्याख्यानमाला सुरू आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ९ व १० फेब्रुवारीला व्याख्यानमाला झाली. याअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, व्याख्यानमालेचा उद्देश आदिंबाबत हरिभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजस्थान महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्याशी साधलेला संवाद...

व्याख्यानमालेला सुरुवात कशी झाली?प्रतिष्ठानचे आश्रयदाता तथा समाजसेवी प्रा. हरिभाऊ क्षीरसागर सन २००० मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीतून काही रक्कम त्यांनी आम्हाला दिली. बँकेतील ठेवीच्या व्याजातून आम्ही ही व्याख्यानमाला चालविली जाते. त्यास २० वर्षे पूर्ण झाली असून श्रोत्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत कोणकोणते वक्ते व्याख्यानमालेत येऊन गेले आहेत?सन २००० मध्ये प्राचार्य राम शेवाळकर यांनी या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफले. तेव्हापासून आतापर्यंत डॉ. मधुकर वाकोडे, मारुती चितमपल्ली, सुरेश द्वादशीवार, मधुकर भावे, महेश मात्रे, श्रीपाद अपराजित, रा. रं. बोराडे, आसाराम लोमटे, फ. मुं. शिंदे, इंद्रजीत भालेराव, सदानंद देशमुख, विवेक घळसासी आदी दिग्गज मंडळी येऊन गेली आहे. यावर्षी डॉ. प्रदीप आगलावे आणि दिशा पिंकी शेख यांची व्याख्याने झाली.

यासाठी सहकार्य कुणाचे मिळते?ही व्याख्यानमाला सामाजिक प्रबोधनासाठी सुरू केल्याने सर्वांकडूनच सहकार्य मिळते. पुर्वीचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनोद भोंडे यांनी प्रतिष्ठानला प्रगतिपथावर आणले. आता अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली. प्रतिष्ठानचे आश्रयदाता प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्रा डॉ दादाराव देशमुख, प्रा. गजानन वाघ, प्रज्ञा देशमाने, डॉ. विजय काळे ही मंडळी व्याख्यानमालेसाठी झटते.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत