शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

पश्चिम वऱ्हाडात ढगाळ वातावरण; रब्बी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:36 IST

अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम वºहाडात दाट धुके व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळाळी बहुतांश भागात अवकाळी पाऊसही पडला. त्यामुळे रब्बी पिके संकटात सापडली आहेत. लागोपाठच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हताश झाले आहेत.पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात मिळून रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ३ लाख ६२ हजार ४१२ हेक्टर असताना या तिन्ही जिल्ह्यात मिळून यंदा ४ लाख ५६ हजार २२८ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ७० हजार ५१२ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ९६ हजार ४९२ हेक्टर, तर अकोला जिल्ह्यात ८९ हजार २२४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अर्थात यंदा पश्चिम वºहाडात रब्बी पिकांचे क्षेत्रत सरासरीपेक्षा जवळपास ९२ हजार हेक्टरने वाढले आहे. त्यात ही पिके बहरात असताना शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाचीही आशा वाटू लागली होती; परंतु गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वºहाडात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने विविध किडींमुळे ही पिके संकटात सापडली आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील काही गावांत गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागानेही पुढील दोन दिवसांत पश्चिम वºहाडात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी