शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांनो गहू, हरभरा पिकांना जपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 11:54 IST

Washim Agriculture News ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रब्बी हंगामातील तूर, कपाशी, गहू, हरभरा, हळद आदी पिकांना बसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन, चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रब्बी हंगामातील तूर, कपाशी, गहू, हरभरा, हळद आदी पिकांना बसत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी ही हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे. त्या खालोखाल गहू पिकाची पेरणी ही २१ हजार ७०२ हेक्टरवर झाली. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. गत तीन, चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, हळद, तूर आदी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत  असल्याचे दिसून येते. कीड नियंत्रणासाठी शेतकरी हे विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत. विशेषत: हरभरा पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सकाळच्या सुमारास धुके पडत असल्याने याचा फटकाही पिकांना बसण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस येण्याचा अंदाजविदर्भात येत्या दोन दिवसात पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसामुळे कपाशीचे नुकसान होऊ नये म्हणून कपाशीची फुटलेले बोंडे त्वरित वेचणी करावी. वांगे, टोमॅटो पिकांचे रोपे ४ ते ६ आठवड्याचे झाले असल्यास स्थलांतरित करावे.

ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीड नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या. मार्गदर्शनासाठी कृषी विभाग तत्पर आहे. - एस.एम. तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती