शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:44 IST

वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात सद्या स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शौचालयांची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रेखाटले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात सद्या स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शौचालयांची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रेखाटले जात आहेत. यामाध्यमातून उघड्यावरील हगणदरीला पूर्णत: आळा घालून शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.केंद्र सरकारच्या पेयजल, स्वच्छता मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामिण भागातील प्रत्येक कुटुंबास शौचालय आपले वाटावे. स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात. शौचालय स्वच्छ व सुंदर दिसावे, या उद्देशाने राज्यभरातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाशिममधील सर्व ग्रामपंचायतींमध्येही स्वच्छ, सुंदर स्पर्धा राबविण्यात येत आहे. १ ते ३१ जानेवारी या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या राज्य, जिल्हा, कुटूंबांची राज्यस्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या समितीकडून निवड करून संबंधितांना सन्मानित केले जाणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून आपापली शौचालये रंगविली आहेत. त्यावर रेखाटण्यात आलेले स्वच्छताविषयक संदेश लक्ष वेधून घेत आहेत.

प्रजासत्ताक दिनापासून वारकरी करणार जनजागृती!समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय हागणदरीमुक्ती आणि शौचालय वापरासंबंधी प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारीपासून जनजागृती करणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान