शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
3
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
4
'अमेरिका स्वतः रशियन तेल खरेदीची परवानगी देते; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
5
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
6
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
7
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
8
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
9
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
10
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
11
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
12
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
13
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
14
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
15
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
16
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
17
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
18
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
19
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
20
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

क्वारंटिन कालावधी संपलेले नागरीक परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:09 IST

१४ दिवसाचा कालावधी संपल्याने त्यांना आपआपल्या घरी आरोग्य तपासणी करुन पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा   :  मुंबईवरून परतलेले नागरिकांना १४ दिवस क्वारंटिन  करण्यात आले होते. त्यांचा १४ दिवसाचा कालावधी संपल्याने त्यांना आपआपल्या घरी आरोग्य तपासणी करुन पाठविण्यात आले.मानोरा तालुक्यातील धानोरा घाडगे येथे मुंबईवरून चौदा नागरीक गावी परल्यानंतर त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये  ठेवण्यात आले होते . गावचे पोलीस पाटील अमोल हागे, सरपंचा शोभा बबन आप्पा भगत  यांनी १४ दिवस त्यांची व्यवस्था केली . तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी सुध्दा करण्यात  आली . १४ दिवसानंतर  त्यांचा क्वारंटिन  कालावधी संपल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यांची प्रकृती व्यवस्थीत असल्याने त्याना आपल्या घरी पाठवण्यात आले . धानोरा घाडगे येथे शंभरच्यावर नागरीक परजिल्हयातून आले होते,  त्यांना सुध्दा  होम क्वारंटाईन  करण्यात आले होते . त्यांचाही होम क्वारंटाईन कालावधी संपला आहे तर काहिंचा संपण्यावर आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या