शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

क्वारंटिन कालावधी संपलेले नागरीक परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:09 IST

१४ दिवसाचा कालावधी संपल्याने त्यांना आपआपल्या घरी आरोग्य तपासणी करुन पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा   :  मुंबईवरून परतलेले नागरिकांना १४ दिवस क्वारंटिन  करण्यात आले होते. त्यांचा १४ दिवसाचा कालावधी संपल्याने त्यांना आपआपल्या घरी आरोग्य तपासणी करुन पाठविण्यात आले.मानोरा तालुक्यातील धानोरा घाडगे येथे मुंबईवरून चौदा नागरीक गावी परल्यानंतर त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये  ठेवण्यात आले होते . गावचे पोलीस पाटील अमोल हागे, सरपंचा शोभा बबन आप्पा भगत  यांनी १४ दिवस त्यांची व्यवस्था केली . तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी सुध्दा करण्यात  आली . १४ दिवसानंतर  त्यांचा क्वारंटिन  कालावधी संपल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यांची प्रकृती व्यवस्थीत असल्याने त्याना आपल्या घरी पाठवण्यात आले . धानोरा घाडगे येथे शंभरच्यावर नागरीक परजिल्हयातून आले होते,  त्यांना सुध्दा  होम क्वारंटाईन  करण्यात आले होते . त्यांचाही होम क्वारंटाईन कालावधी संपला आहे तर काहिंचा संपण्यावर आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या