शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

क्वारंटिन कालावधी संपलेले नागरीक परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:09 IST

१४ दिवसाचा कालावधी संपल्याने त्यांना आपआपल्या घरी आरोग्य तपासणी करुन पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा   :  मुंबईवरून परतलेले नागरिकांना १४ दिवस क्वारंटिन  करण्यात आले होते. त्यांचा १४ दिवसाचा कालावधी संपल्याने त्यांना आपआपल्या घरी आरोग्य तपासणी करुन पाठविण्यात आले.मानोरा तालुक्यातील धानोरा घाडगे येथे मुंबईवरून चौदा नागरीक गावी परल्यानंतर त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये  ठेवण्यात आले होते . गावचे पोलीस पाटील अमोल हागे, सरपंचा शोभा बबन आप्पा भगत  यांनी १४ दिवस त्यांची व्यवस्था केली . तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी सुध्दा करण्यात  आली . १४ दिवसानंतर  त्यांचा क्वारंटिन  कालावधी संपल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यांची प्रकृती व्यवस्थीत असल्याने त्याना आपल्या घरी पाठवण्यात आले . धानोरा घाडगे येथे शंभरच्यावर नागरीक परजिल्हयातून आले होते,  त्यांना सुध्दा  होम क्वारंटाईन  करण्यात आले होते . त्यांचाही होम क्वारंटाईन कालावधी संपला आहे तर काहिंचा संपण्यावर आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या