शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्राम संघातून स्त्री भ्रूण हत्येवर मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:30 IST

ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाची स्थापना करण्यात येत आहे. ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे.राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रत्येक गावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाच्या स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. या निर्देशानुसार जिल्ह्यातील ग्रामसंघाची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक ग्रामसंघांची स्थापना झाली आहे. महिला व बालकल्याण अंतर्गत सेवा, योजना व सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा घडवून महिलांच्या माध्यमातून काही अनिष्ट बाबीवर प्रतिबंध घालण्याबाबत जनजागृती केली जात आहे. सोमवारी पार्डी टकमोर येथे ग्रामसंघाची सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहूर्ले, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगण यांनी स्त्रीभ्रूण हत्या टाळणे, शिक्षण, आरोग्य ,महिला बचत गट तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलीचे प्रमाणात होत असलेली घट इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी बचत गटाचे समन्वयक, अंगणवाडी सेविका व ग्रामसंघातील महिलांची उपस्थिती होती. संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम