शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव नगर पंचायतचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:10 IST

मालेगाव  ( वाशिम ) : येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाºयांचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे अनेक महिन्यांपासून सोपविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव  ( वाशिम ) : येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाºयांचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे अनेक महिन्यांपासून सोपविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी सोनू बळी यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.  येत्या ५ दिवसांत दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहेपालकमंत्री, जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, मागील अनेक महिन्यांपासून मालेगावला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रहिवासी दाखल्याची जन्ममृत्यूच्या नोंदी, घराचे जागेचा ८ अ , प्रॉपर्टी कार्ड आदी कामासाठी १५ ते २० दिवस लागत आहेत. या अगोदरचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची रिसोड येथे बदली झाली. तेव्हापासून ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून मालेगावचे कामकाज सांभाळत आहेत. त्यामुळे मालेगावकरांना त्रास सहन करावा लागत आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास रखडला असून सर्वसामान्य नागरिकांना किरकोळ कामासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेषत: शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना घरकुल,रमाई घरकुल योजना आदी कामे रखडली आहेत.आजमितीला शहरात सुरु असलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांवर कुणाचाही वचक उरला नसल्याचे नमूद आहे. मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचााºयांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. ही बाब लक्षात घेऊन येत्या ५ दिवसांत नविन मुख्य धिकारी न दिल्यास उपोषणाचा मार्ग पत्करू, असा इशाराही निवेदनाद्वारे बळी यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव