शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत किसान कल्याण दिवस साजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 18:41 IST

वाशिम : केंद्रशासनामार्फत १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ग्रामस्‍वराज्‍य अभीयान राबविण्‍यात येत असून याअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.

ठळक मुद्दे २ मे रोजी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे किसान कल्‍याण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि उत्‍पन्न बाजार समितीचे सभापती नारायणराव गोटे होते

वाशिम : केंद्रशासनामार्फत १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ग्रामस्‍वराज्‍य अभीयान राबविण्‍यात येत असून याअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. त्‍यानुषंगाने २ मे रोजी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे किसान कल्‍याण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि उत्‍पन्न बाजार समितीचे सभापती नारायणराव गोटे होते. वाशिम पंचायत समिती सभापती गजानन भोने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणेकडून छपाई करण्यात आलेल्या घडिपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. यामाध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्‍पट करणे, जमीनीच्या आरोग्‍य पत्रिकेचे वाचन कसे करावे, शेतकरी गट कशासाठी स्‍थापन करावा, ईनाम योजना आदी बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक तालुका कृषी अधिकारी अभिजीत देवगिरकर यांनी केले. जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक आर.एस. कदम यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. के.व्‍ही.के., करडा येथील शास्‍त्रज्ञ  डॉ. निवृत्ती पाटील यांनी शासनाच्‍या सप्‍तसुत्री कार्यक्रमाविषयी माहिती दिली. शास्‍त्रज्ञ डॉ. विकास गौड यांनी येत्‍या खरीप हंगामातील पिक व्‍यवस्‍थापनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी