शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
3
तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
4
डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
5
एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
6
'एक कप और'ची सवय पडेल महागात; हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी प्यायल्याने वाढू शकते गुडघेदुखी
7
सरकारी डिफेन्स कंपनीला २,४६१ कोटींची मोठी ऑर्डर! 'मेक इन इंडिया'मुळे नफ्यात ७६% ची रेकॉर्डब्रेक वाढ!
8
Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
9
Pankaja Munde: "मला आणि धनंजय मुंडेंना सतत बहीण-भाऊ' म्हणणं थांबवा!" पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
10
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
11
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
12
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
13
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
14
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
15
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
16
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
17
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
18
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
19
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
20
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बाबतीत गावे समृद्ध व्हावी-  डॉ. अविनाश पौळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 17:42 IST

पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पौळ यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने यापूर्वी घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेऊन ३० गुण मिळविले, अशा राज्यातील १,१३८ गावांमध्ये आता समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्याची सुरूवात १ मे २०२० पासून होणार आहे. यानिमित्त वाशिममध्ये आले असता, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पौळ यांच्याशी साधलेला हा संवाद...

समृद्ध गाव स्पर्धेची मूळ संकल्पना काय ?राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी यापूर्वी तीन वर्षे ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविण्यात आली. त्यानंतर आता पाणी फाऊंडेशनने प्रामुख्याने शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्यातील १,१३८ गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली. त्याचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरणाºया गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत.

स्पर्धेतून नेमक्या कुठल्या घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार?जल व मृद संधारण, जल व्यवस्थापन, वृक्षलागवड, संगोपन व जंगलाची वाढ करणे, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यास सक्षम आधार तयार करणे, या सहा घटकांवर आधारित ही स्पर्धा १ मे पासून संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.

समृद्ध गाव स्पर्धेबाबत गावकºयांना प्रशिक्षण दिले जाणार का?हो, १ मे २०२० पासून राज्यभरातील १,१३८ गावांमध्ये सुरू होणाºया समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत नेमक्या कुठल्या घटकांवर लक्ष द्यायचे, याबाबत गावकºयांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यानुषंगारे १२ केंद्रांवर प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्या जातील. प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, रोजगार सेवक, महिला बचतगटांच्या प्रतिनिधींना निमंत्रीत करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा