शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

निम्म्या ग्रामीण बसगाड्यांसह मुक्कामी जाणाऱ्या बसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:29 IST

००००००००००००००००००० या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत : १) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल मंगरूळपीर आगारांतर्गत ग्रामीण भागांतील दिवसा ...

०००००००००००००००००००

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत :

१) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

मंगरूळपीर आगारांतर्गत ग्रामीण भागांतील दिवसा धावणाऱ्या बस बंद असताना शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्या मात्र जाेरात सुरू आहेत. या बसगाड्यांत अनेकदा क्षमतेपेक्षा ५ ते ६ प्रवासी अधिकच असतात. प्रवाशांना बसायला जागाही मिळत नाही. कारंजा, वाशिम, अकोला, मानोरा या चारही प्रमुख मार्गांवर शहरी भागात जाणाऱ्या बसगाड्या हाऊसफुल्ल असतात.

००००००००००००००००

२) ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना

शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्या फुल्ल असताना ग्रामीण भागांतील तीन बसगाड्या मात्र बंदच असून, रामगाव, वटफळ, अनसिंग या मार्गांवरील तीन बसफेऱ्याच सुरू आहेत. ग्रामीण बसफेऱ्यांची संख्या कमी असल्याने या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी चढतात. त्यामुळे अनेकांना बसायला जागाही मिळत आहे. शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्यातही ग्रामीण प्रवासी असतात.

०००००००००००००००

३) मुक्कामी जाणाऱ्या तीन गाड्यांचे काय?

जिल्ह्यातील चारीही आगारांत मुक्कामी जाणाऱ्या बसगाड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मंगरूळपीर आगारात ग्रामीण भागांत मुक्कामी जाणाऱ्या बस बंद असल्या तरी या गावांत सकाळी, सायंकाळी नियमित फेरी सोडली जात आहे; परंतु काही गावांत मात्र ही सुविधाही नसल्याने संबंधित गावांतील अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

००००००००००००००००

४) मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास (दोन प्रवाशांच्या प्रतिक्रिया)

कोट

पूर्वी मंगरूळपीर आगाराची बोरव्हा ही मुक्कामी बस रात्री आठ वाजता गावात पोहोचायची. त्यामुळे शहरात काम आटोपून याच बसने गावी यायला, तर सकाळी शहरात जायला आधार होता. आता ही बस बंद असल्याने खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.

- नारायण ठाकरे,

व्यावसायिक, बोरव्हा

००००००००००००००००००००००००

कोट

मंगरूळपीर आगाराची बोरव्हा येथे मुक्कामी जाणारी बस आम्हाला सकाळच्या प्रवासासाठी सोयीची होती. सकाळी शहरात कामावर वेळेत पोहोचणे या बसमुळे शक्य होत असे. आता ती बंद असल्याने ऑटोरिक्षाची प्रतीक्षा करावी लागते.

- मारुती देवरे,

प्रवासी, कोठारी

आगारप्रमुखांचा कोट

कोट

मंगरूळपीर आगारात उपलब्ध बसगाड्यांतून फेऱ्यांचे नियोजन केले जात आहे. गाड्यांची संख्या कमी असतानाच ग्रामीण भागात अपेक्षित प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने काही फेऱ्या सोडणे शक्य नाही. तथापि, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही गावांत पर्याय म्हणून बसफेऱ्या सोडल्या जात आहेत.

-ए. के. मिर्झा,

आगार व्यवस्थापक, मंगरूळपीर