शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

बसचे ब्रेक फेल झाले... चालकाचे प्रसंगावधान अन् वाचले ५० प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 15:02 IST

बसचे ब्रेक फेल असल्याचे लक्षात येताच चालक आशिष सोहागपुरे यांनी रस्त्याच्या कडेला बस थांबवली.

वाशिम - महामंडळाच्या बसगाड्यांत अनेकदा मार्गावर तांत्रिक बिघाड उद्भवून बिकट स्थिती ओढवते आणि त्यातून प्रवाशांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. अशीच एक घटना शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर वाशिम-मंगरुळपीरदरम्यान कळंबा महालीनजिक घडली. बसचे ब्रेक फेल असल्याचे लक्षात येताच चालक आशिष सोहागपुरे यांनी रस्त्याच्या कडेला बस थांबवली. त्यामुळे बसमधील ५० प्रवाशांचे प्राण वाचले. 

बडनेरा आगाराची एमएच- १२, ईएफ ६३३९ क्रमांकाची हिंगोली-अमरावती ही बस शनिवार २० ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वाशिम बसस्थानकातून वाशिम-मंगरुळपीर मार्गे अमरावतीकडे निघाली. या बसमध्ये ५० प्रवासी होते. ही बस मार्गावरील कळंबा महालीपासून काही अंतरावर गेल्यानंतर बसचा वेग कमी अधिक करताना बसचे ब्रेक फेल असल्याचे त्यांना कळले. त्यामुळे पुढे बिकट प्रसंग ओढवून अपघाताची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी गिअरवर चटकन नियंत्रित करून बस रस्त्याच्या कडेला नेत थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळून प्रवाशांचे प्राण वाचले. 

टॅग्स :Bus Driverबसचालकwashimवाशिम