शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

 पूल वाहून गेला; नाल्याच्या पाण्यातून शेतमालाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:39 IST

The bridge was swept away पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला.

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील इंझोरी-पिंपळगाव या पाणंद रस्त्यावरील पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे ३०पेक्षा शेतकºयांची वहिवाटच अडचणीत आली असून, सोयाबीनसह इतर शेतमालाची काढणी केल्यानंतर नाल्यातील खाच खळग्यातून सायकलने किंवा डोक्यावर साहित्याची ने-आण करावी लागत आहे. तथापि, या पुलाची जबाबदारी असलेला पुनवर्सन विभागाने अद्याप (४ आॅक्टोबर) त्याची दखल घेऊन पुलाची दुरुस्ती केली नाही. मानोरा तालुक्यातील म्हसणी नजिक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाकडे जाणाºया इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकºयांची वहिवाट बंद झाली. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकºयांची पंचाईत झाली. वारंवार या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर या पाणंद रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पुलाची उभारणी केली.  साधारण अडीचवर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांची वहिवाट बंद झाली. आता येथून कुठलीच वाहने नेता येत नाहीत, तर शेतात पायी जाण्यासाठीही शेतकरी, शेतमजूर महिलांना नाल्यात उतरून पाण्यात चालत जावे लागते. शिवाय इतर रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने शेतकºयांना शेतात जावे कसे असा प्रश्न पडला आहे. आता शेतमाल काढणीनंतर शेतकºयांना शेतमाल घरी आणने कठीण झाले असून, नाल्याच्या  पाण्यातून शेतकरी सायकलने शेतमालाची वाहतूक करीत असल्याचे गंभीर चित्र येथे पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी