शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

एका महिन्यात तीन वेळा वाहून गेला नदीवरील पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:17 IST

९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : आर्णि  ते अकोला या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मागील एक वषार्पेक्षा अधिक कालावधीपासून  सुरू आहे.   १६१ ए या क्रमांकाच्या या  बांधकामामध्ये होत असलेल्या दिरंगाई आणि कंत्राटदार, कंपनीचा बेजबाबदारपणाचा फटका मानोरा तालुक्यातील असंख्य नागरिकांना वारंवार सहन करावा लागत आहे. बेलोरा गावानजिक नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे त्याकरिता रहदारीसाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला. तो एका महिन्यात तीनवेळा वाहून गेला. यामुळे शेतकºयांची शेतीची कामे प्रभावित झाली असून वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.मानोरा दिग्रस कडे ये-जा करणाºया वाहनधारकांसाठी कंपनी प्रशासनाने थातूरमातूर आणि निकृष्ट अशा पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तो पहिल्याच पावसात वाहून गेला होता.या कामावर फक्त ६ मजूर काम करत असतांना त्यातही आठवडयात केवळ दोन ते तीन दिवस काम चालु रहायचे. यावेळी ग्रामस्थांनी  ठेकेदाराला सागितले की,  मोठी आहे तुम्ही अगोदर हा पूल तयार करा परंतु लाँकडाऊन मुळे मजूर जास्त कामावर नसल्याचे सांगण्यात आले.  ९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. तसेच पुल वाहून गेला त्यामुळे आम्हाला शेतात जाण्या करीता रस्ता नाही ,त्यामुळे शेतीचे कामे रखड़ली असल्याचे मत बेलोरा येथील शेतकरी विलास ठाकरे यांनी व्यक्त केले.

शेतात पाणी साचल्याने नुकसानपूल बांधकामा दरम्यान खोराडी नाल्याचे पाणी अडवल्यामुळे प्रल्हाद राठोड गव्हा आणि विष्णू जाधव माहूली ह्या दोन शेतकº्यांच्या जवळपास सात एकर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या शेतकºयांचा लाखो रुपयांचा नुकसानीलाही सदरील बांधकाम कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.तसेच तलाठी एस डी शेजुळ यांनी पुर परस्तिथी पाहणी केली  असता त्याना हा पूल वाहून गेल्याचे दिसून आले  .

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा