शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात तीन वेळा वाहून गेला नदीवरील पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:17 IST

९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : आर्णि  ते अकोला या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मागील एक वषार्पेक्षा अधिक कालावधीपासून  सुरू आहे.   १६१ ए या क्रमांकाच्या या  बांधकामामध्ये होत असलेल्या दिरंगाई आणि कंत्राटदार, कंपनीचा बेजबाबदारपणाचा फटका मानोरा तालुक्यातील असंख्य नागरिकांना वारंवार सहन करावा लागत आहे. बेलोरा गावानजिक नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे त्याकरिता रहदारीसाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला. तो एका महिन्यात तीनवेळा वाहून गेला. यामुळे शेतकºयांची शेतीची कामे प्रभावित झाली असून वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.मानोरा दिग्रस कडे ये-जा करणाºया वाहनधारकांसाठी कंपनी प्रशासनाने थातूरमातूर आणि निकृष्ट अशा पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तो पहिल्याच पावसात वाहून गेला होता.या कामावर फक्त ६ मजूर काम करत असतांना त्यातही आठवडयात केवळ दोन ते तीन दिवस काम चालु रहायचे. यावेळी ग्रामस्थांनी  ठेकेदाराला सागितले की,  मोठी आहे तुम्ही अगोदर हा पूल तयार करा परंतु लाँकडाऊन मुळे मजूर जास्त कामावर नसल्याचे सांगण्यात आले.  ९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. तसेच पुल वाहून गेला त्यामुळे आम्हाला शेतात जाण्या करीता रस्ता नाही ,त्यामुळे शेतीचे कामे रखड़ली असल्याचे मत बेलोरा येथील शेतकरी विलास ठाकरे यांनी व्यक्त केले.

शेतात पाणी साचल्याने नुकसानपूल बांधकामा दरम्यान खोराडी नाल्याचे पाणी अडवल्यामुळे प्रल्हाद राठोड गव्हा आणि विष्णू जाधव माहूली ह्या दोन शेतकº्यांच्या जवळपास सात एकर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या शेतकºयांचा लाखो रुपयांचा नुकसानीलाही सदरील बांधकाम कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.तसेच तलाठी एस डी शेजुळ यांनी पुर परस्तिथी पाहणी केली  असता त्याना हा पूल वाहून गेल्याचे दिसून आले  .

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा