शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एका महिन्यात तीन वेळा वाहून गेला नदीवरील पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:17 IST

९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : आर्णि  ते अकोला या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मागील एक वषार्पेक्षा अधिक कालावधीपासून  सुरू आहे.   १६१ ए या क्रमांकाच्या या  बांधकामामध्ये होत असलेल्या दिरंगाई आणि कंत्राटदार, कंपनीचा बेजबाबदारपणाचा फटका मानोरा तालुक्यातील असंख्य नागरिकांना वारंवार सहन करावा लागत आहे. बेलोरा गावानजिक नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे त्याकरिता रहदारीसाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला. तो एका महिन्यात तीनवेळा वाहून गेला. यामुळे शेतकºयांची शेतीची कामे प्रभावित झाली असून वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.मानोरा दिग्रस कडे ये-जा करणाºया वाहनधारकांसाठी कंपनी प्रशासनाने थातूरमातूर आणि निकृष्ट अशा पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तो पहिल्याच पावसात वाहून गेला होता.या कामावर फक्त ६ मजूर काम करत असतांना त्यातही आठवडयात केवळ दोन ते तीन दिवस काम चालु रहायचे. यावेळी ग्रामस्थांनी  ठेकेदाराला सागितले की,  मोठी आहे तुम्ही अगोदर हा पूल तयार करा परंतु लाँकडाऊन मुळे मजूर जास्त कामावर नसल्याचे सांगण्यात आले.  ९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. तसेच पुल वाहून गेला त्यामुळे आम्हाला शेतात जाण्या करीता रस्ता नाही ,त्यामुळे शेतीचे कामे रखड़ली असल्याचे मत बेलोरा येथील शेतकरी विलास ठाकरे यांनी व्यक्त केले.

शेतात पाणी साचल्याने नुकसानपूल बांधकामा दरम्यान खोराडी नाल्याचे पाणी अडवल्यामुळे प्रल्हाद राठोड गव्हा आणि विष्णू जाधव माहूली ह्या दोन शेतकº्यांच्या जवळपास सात एकर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या शेतकºयांचा लाखो रुपयांचा नुकसानीलाही सदरील बांधकाम कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.तसेच तलाठी एस डी शेजुळ यांनी पुर परस्तिथी पाहणी केली  असता त्याना हा पूल वाहून गेल्याचे दिसून आले  .

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा