शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

बसस्थानकातील सुविधा कोलमडल्या

By admin | Updated: February 27, 2015 00:55 IST

मंगरूळपीर बस स्थानकावर सुविधांचा अभाव.

मंगरूळपीर (जि. वाशिम): प्रवासाच्या सुविधेकरीता शासनाने २0 वर्षापूर्वी याठिकाणी लाखो रूपये खर्च करून बसस्थानकाची भव्य इमारतीची निर्मिती केली मात्र याठिकाणी सद्यस्थितीत (दि.२६) विविध सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाश्याना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात गत २0 वर्षापूर्वी बसस्थानकाची इमारत नसल्यामुळे प्रवाश्याना मोठया अडचणीशी समोर जावे लागत असे ही बाब लक्षात घेऊन शासनाने वाशिम रोड वर भव्य बसस्थानकाची निर्मिती केली एवढेच नव्हे तर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या सुरूवातीच्या काळात सर्व काही व्यवस्थीत होते एवढेच नव्हे तर मध्यतरीच्या काळात उत्पणात महाराष्ट्रामध्ये २ क्रमांकाचे आगार म्हणून नावारूपास आले होते. सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. याशिवाय या बसस्थानकात प्रवाश्याना बसण्याकरीता दिलेल्या खुच्र्या तुटक्या असल्याने प्रवाश्याना ताटकळत उभे राहून एसटीची प्रतिक्षा करावी लागत आहे. येथे स्वच्छतागृह आहे मात्र या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य पसरले. तसेच आहे अशा अनेक समस्यामुळे प्रवाश्याना मोठा त्रास सहन करावसा लागत आहे. अनेकदा एसटी बसेस उशिरा येणे ही बाब नित्याचीच असून प्रवाश्याची अंगवळनी पडल्याचे दिसुन येत आहे. आगरव्यवस्थापक राम चवरे यांनी बसस्थानकावर नळाची नितांत गरज लक्षात घेऊन पालीकेकडे निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचे सांगीतले. सद्यस्थितीत बोअरचे पाण्याची पातळी घटल्यामुळे बसस्थानकावरील नळ बंद अवस्थेत असल्याचे त्यांनी मान्य केले.