शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Bharat Bandh : वाशिम येथे रास्ता-रोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 18:21 IST

Bharat Bandh News ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका येथे रास्ता-रोको  आंदोलन करण्यात आले.

वाशिम : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका येथे रास्ता-रोको  आंदोलन करण्यात आले. कृषी प्रधान भारत देशात शेतकºयांना अन्याय होत असून, शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय व कायदे करणे अपेक्षीत आहे. परंतू, केंद्र सरकारने नुकतेच कृषीचे कायदे केले असून, या कायद्यामुळे शेतकºयांना न्याय मिळणार नसल्याने उपरोक्त कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली. विविध शेतकरी संघटनांच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वाशिम येथे धरणे व चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अकोला नाका येथे चक्का जाम केल्याने काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती. यावेळी चरण गोटे, सिद्धार्थ देवरे, मोहन महाराज, मिलिंद उके, किरणताई गिºहे, प्रा. आडे, संदीप सावळे, अकीलभाई, अनिल गरकळ, नागेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमBharat Bandhभारत बंद