शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गतवर्षीच्या पीक नुकसानासाठी मदत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:53 IST

वाशिम: मार्च २०१७ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ५९ लाख ९६ हजार रूपयांचा निधी १३ डिसेंबर रोजी मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मार्च २०१७ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ५९ लाख ९६ हजार रूपयांचा निधी १३ डिसेंबर रोजी मंजूर केला आहे. यात अमरावती विभागातील चार तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे.गतवर्षी मार्च महिन्यात राज्यात अवेळी आलेला पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्यावतीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संयुक्त पंचनामा करण्यात आला. यात अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पातूर, बाभुळगाव. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि केळापूर तालुक्यातील बोरगाव, पहापळ, पाटणबोरी आणि वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील मिळून ४१३.२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. या नुकसानाबद्दल शेतकºयांना शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने राज्यात या कालावधीत अवेळी पाऊस आणि गारपिटग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी ५९ लाख ९६ हजार ६४१ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांच्या थेट खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी