शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'अरूणावती'चे पात्र कोरडे; मानोरा तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:25 IST

मानोरा (वाशिम): तालुक्यातून वाहणारी अरूणावती नदी दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच कोरडी पडली असून तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देविहिरी, हातपंपाची पातळीही गेली खोलवरप्रशासनाच्या वतीने ७२ गावे टंचाईग्रस्त घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): तालुक्यातून वाहणारी अरूणावती नदी दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच कोरडी पडली असून तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील विहिरी, हातपंपांची पाणीपातळीही खोलवर गेली असून प्रशासनाच्या वतीने ७२ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.एरव्ही फेब्रूवारीनंतर जाणवणा-या पाणीटंचाईची चाहुल यावर्षी मात्र डिसेंबर महिन्यातच जाणवायला सुरूवात झाली आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून ७२ गावांपैकी ३१ गावांना विहिर अधिग्रहण करून पाणी पुरविण्याची बाब प्रस्तावित आहे; परंतु विहिरींची पाणीपातळी देखील खालावल्याने पाणीपुरवठा व्यवस्थित होईल अथवा नाही, याबाबत नागरिकांसोबतच प्रशासनही संभ्रमात सापडले आहे. याशिवाय उर्वरित गावांना आॅक्टोबर ते जून या कालावधीत टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. तातडीने पाणीपुरवठा करण्याकरिता तालुक्यातील कुपटा व सावरगाव फॉरेस्ट या गावांनी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली. 

टॅग्स :riverनदी