शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वाशिम   जिल्ह्यात सोयाबीनची आवक वाढली, भाव पडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:00 IST

वाशिम: गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढ आहे; परंतु शेतकºयांना अद्यापही हमीभावापेक्षा खूप कमी दराने सोयाबीन विकावे लागत असून, जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरूवात करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनाफेडद्वारे खरेदी सुरू करण्याची गरज

वाशिम: गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढ आहे; परंतु शेतकºयांना अद्यापही हमीभावापेक्षा खूप कमी दराने सोयाबीन विकावे लागत असून, जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरूवात करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. यंदा अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली असून, परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी सोयाबीनचे नुकसानही झाले आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्यामधील नव्वद टक्के सोयाबीनची सोंगणी आणि काढणीही उरकली असून, शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी घाई करीत आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी एकट्या कारंजा बाजार समितीमध्ये १० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तर त्या खालोखाल वाशिम बाजार समितीमध्ये ६ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकºयांनी आणले होते; परंतु जिल्ह्यातील सर्व बाजारातील दराची आकडेवारी तपासली असता या शेतमालास सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत, तर शासनाने यंदा या शेतमालास बोनससह ३०५० रुपये हमीभाव जाहीर केले आहेत. याचा विचार केल्यास सध्या शेतकºयांकडून ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्हाभरात नाफेडमार्फ त सोयाबीनच्या खरेदीला सुरूवात करण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीत केवळ मंगरुळपीर येथील बाजार समितीमध्ये शेतकºयांसाठी नाफेडद्वारे खरेदीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी