शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

अमरावती विभागातील १६ हुतात्मा स्मारकांचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:13 IST

वाशिम : भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन आदींमध्ये सहभागी होऊन ज्यांनी राष्ट्रहितसाठी स्वत:च्या जीवाचे बलिदान दिले, अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ संपूर्ण राज्यात २०६ हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन आदींमध्ये सहभागी होऊन ज्यांनी राष्ट्रहितसाठी स्वत:च्या जीवाचे बलिदान दिले, अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ संपूर्ण राज्यात २०६ हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहे. त्यांचे परीरक्षण व निगा राखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यात अमरावती विभागातील १६ स्मारकांचाही समावेश आहे.हुतात्म्यांची स्मारके उभारून सद्या ३४ ते ३५ वर्षांचा कालावधी उलटून गेल्याने सदर स्मारकांची दुरूस्ती तथा नुतनीकरणासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, राज्यभरातील २०६ हुतात्मा स्मारकांसोबतच अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात १०, बुलडाणा ३, यवतमाळ २ आणि अकोला जिल्ह्यातील एका हुतात्मा स्मारकाचा कायापालट केला जाणार आहे. यासाठी प्रत्येकी १ लाख याप्रमाणे १६ लाख रुपयांच्या निधी वितरणास सामान्य प्रशासन विभागाने ९ आॅक्टोबर रोजी मंजूरी दर्शविली आहे. सदर निधी लवकरच त्या-त्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे. राज्यभरातील ३० जिल्ह्यांमधील २०६ हुतात्मा स्मारकांची दुरूस्ती, नुतनीकरणासाठी शासनाकडून प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे निधी वितरित केला जाणार आहे. यामाध्यमातून स्मारकांचा विकास करणे निश्चितपणे शक्य होणार आहे.- सुनील कळमकरकार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमGovernmentसरकार