शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या! - शेतकऱ्याची राज्यपालांकडे मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 17:31 IST

संपूर्ण परिवारास आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी रवि लहाने या शेतकरीपुत्राने राज्यपालांकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे सोयाबिन व तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले. असे असताना कुठलीच शासकीय मदत किंवा विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळाली नाही. यामुळे जगणे असह्य झाल्याने सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी शेतकरीपुत्र रवि वामन लहाने (तिवळी, ता.मालेगाव) याने राज्यपालांकडे १५ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या निवेदनात केली आहे.जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात लहाने याने नमूद केले आहे, की गत काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे वडिलांच्या नावे असलेल्या शेतातील सोयाबिन व तूर पिकाची प्रचंड हानी झाली. महसूल व कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामेही केले; मात्र अद्यापपर्यंत कुठलीच शासकीय मदत मिळाली नाही. खरीप पिकविमा योजनेत सहभागी होऊन रितसर हप्ता भरला असताना विमा कंपन्यांनीही उदासिन धोरण अवलंबिले आहे. दुसरीकडे अंगाशिरावर वाढत चाललेले कर्ज फेडण्याच्या नोटीस बँकांकडून मिळत आहे. या एकूणच उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे जगणे असह्य झाल्याने तत्काळ शासकीय मदत करण्यात यावी किंवा आमच्या संपूर्ण परिवारास आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी रवि लहाने या शेतकरीपुत्राने राज्यपालांकडे केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी