शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आघाडी सरकार म्हणजे राजकारण जास्त आणि विकासाकडे दुर्लक्ष - नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 16:31 IST

Narayan Rane : राजकारण जास्त आणि विकासाकडे, जनतेकडे लक्ष कमी याला आघाडी सरकार म्हणतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

वाशिम :  राजकारण जास्त आणि विकासाकडे, जनतेकडे लक्ष कमी याला आघाडी सरकार म्हणतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

ते १९ एप्रिल राेजी जिल्हयाच्या दाैऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. मुंबईत भाजपाच्या पाेलखाेल रथाच्या झालेल्या ताेडफाेड प्रकरणी म्हणाले की, शिवसेना हे बालीश उद्याेग करीत आहे. एक आमचा रथ ताेडफाेड झाला म्हणून आमचं आंदाेलन थांबणार नाही. तसेच सामनामध्ये संपादक संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना हिंदुत्ववादीचा ओवेसी आता खाेमेनी म्हटलं यावर नारायण राणे यांनी त्या व्यक्तिबद्दल प्रश्न विचारु नका. मी त्यांना संपादक समजत नाही. काय त्यांची भाषा, काय त्यांची वागणूक आहे. संपादकाला काय पगार असताे मला माहित आहे, एक संपादक रायगड किनारी प्लाट घेऊ शकताे का? असा प्रति प्रश्न केला. स्वत:च्या अधिश बंगल्यासंदर्भात माहिती देताना राणे म्हणाले की, अधिश बंगला मी खासगी जागा घेऊन , महानगरपालिकेचेी परवानगी घेऊन बांधला आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन घरात गेलाे आहे. काेणतेच चुकीचे काम केले नाही. हाे घराच्या छतावर भाजीपाला लावला ते चुकीचे केले असेल तर मला माहित नसल्याचे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मादेी यांनी हा देश आत्मनिर्भर बनावा यासाठी आतापर्यंत गेल्या ७ वर्षात विविध याेजना गाेरगरिबांसाठी , जनतेसाठी आणल्यात. अन्न पुरवठा सह गरिबांना माेफत धान्य १ लाख ७३ हजार काेटी किंमतीचे ८० काेटी जनतेला धान्य पुरवठा करणारी याेजना घाेषित केली. सर्व स्तरावरील लाेकांना , वगार्ला न्याय दिला. पंतप्रधानाचे धाेरण आणि विकास कार्याने भारत आत्मनिर्भर बनावा यातून पंतप्रधान नरेंद्र माेदी काम करताहेत. तसेच जिल्हयातील विविध याेजनांचा आढावा घेतला त्यातून समाधान व्यक्त केले व महत्वाच्या सूचना अधिकारी यांना दिल्यात. जे अधिकारी काम करणार नाहीत त्यांच्यांवर कारवाई करावी. आर्थीक सुबत्तेमध्ये वाशिम जिल्हा गणला जावा यासाठी मी काम करणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मनसेच्या भाेंगा प्रश्न, मुख्यमंत्री कॅबीनेटला न जाताच त्यांना सर्व कसं कळत यावरही राणे बाेलले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार वसंत खंडेलवाल, माजी पालकमंत्री रणजीत पाटील, राजु पाटील राजे, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे washimवाशिम