शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

तिसऱ्या दिवशीही सर्व कृषी सेवा केंद्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:21 IST

जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद असल्याने खते, किटकनाशक खरेदी करता न आल्याने शेतकºयांची गैरसोय झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बियाणे न उगवल्यासंदर्भात  प्राप्त तक्रारीवरून कृषी सेवा केंद्रांना जबाबदार धरीत गुन्हे दाखल केले जात आहेत तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकाºयांचा दबावही वाढत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्याासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी १० जुलैपासून पुकारलेला बंद १२ जुलै रोजीदेखील कायम होता. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद असल्याने खते, किटकनाशक खरेदी करता न आल्याने शेतकºयांची गैरसोय झाली. पेरलेले बियाणे न उगविल्यासंदर्भात शेतकरी व कृषी सेवा केंद्र संचालकांमध्ये गैरसमज निर्माण झाला असून, हा गैरसमज दूर व्हावा, बोगस बियाणे प्रकरणी कृषी सेवा केंद्र संचालकांना जबाबदार धरण्यात येऊ नये, शेतकºयांकडून शिवीगाळ व मारहाण होण्याच्या शक्यतेने संरक्षण द्यावे, वरिष्ठांनी दबाव आणू नये यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीदेखील जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र संचालकांनी दोन दिवशीय बंद पुकारला होता. परंतू, या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात १० त १२ जुलै या दरम्यान कृषी सेवा केंद्र संचालकांनी कडकडीत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालक सहभागी झाल्याने दुकाने कडकडीत बंद आहेत. यामुळे बियाणे, किटकनाशक, खते खरेदी करण्यासाठी शहरात आलेल्या शेतकºयांना खाली हात परतावे लागले

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र