शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

तिसऱ्या दिवशीही सर्व कृषी सेवा केंद्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:21 IST

जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद असल्याने खते, किटकनाशक खरेदी करता न आल्याने शेतकºयांची गैरसोय झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बियाणे न उगवल्यासंदर्भात  प्राप्त तक्रारीवरून कृषी सेवा केंद्रांना जबाबदार धरीत गुन्हे दाखल केले जात आहेत तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकाºयांचा दबावही वाढत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्याासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी १० जुलैपासून पुकारलेला बंद १२ जुलै रोजीदेखील कायम होता. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद असल्याने खते, किटकनाशक खरेदी करता न आल्याने शेतकºयांची गैरसोय झाली. पेरलेले बियाणे न उगविल्यासंदर्भात शेतकरी व कृषी सेवा केंद्र संचालकांमध्ये गैरसमज निर्माण झाला असून, हा गैरसमज दूर व्हावा, बोगस बियाणे प्रकरणी कृषी सेवा केंद्र संचालकांना जबाबदार धरण्यात येऊ नये, शेतकºयांकडून शिवीगाळ व मारहाण होण्याच्या शक्यतेने संरक्षण द्यावे, वरिष्ठांनी दबाव आणू नये यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीदेखील जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र संचालकांनी दोन दिवशीय बंद पुकारला होता. परंतू, या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात १० त १२ जुलै या दरम्यान कृषी सेवा केंद्र संचालकांनी कडकडीत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालक सहभागी झाल्याने दुकाने कडकडीत बंद आहेत. यामुळे बियाणे, किटकनाशक, खते खरेदी करण्यासाठी शहरात आलेल्या शेतकºयांना खाली हात परतावे लागले

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र