शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पार्डी ताड येथे अहिल्यादेवी होळकर पुण्यतीथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच रूख्मिना बाळू लांभाडे होत्या. त्यांचे हस्ते दीपप्रज्वलन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या ...

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच रूख्मिना बाळू लांभाडे होत्या. त्यांचे हस्ते दीपप्रज्वलन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला अतुल गायकवाड पं. स. सदस्य, उपसरपंच भारत भगत, मुख्याध्यापक जीवन हगवणे, धनगर समाज युवा मल्हार सेना राज्य मुख्य सचिव ज्ञानेश्वर मुखमाले, ग्रा. पं. सदस्य शिल्पा शेंद्रे, मुरलीधर माचलकर, परशराम लांभाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन लांभाडे, श्रीकृष्ण ठाकरे, सुबोध वंजारे, वैभव डाळ, सुभाष मुखमाले, संतोष भगत, शारदा कोल्हे, कोंडाबाई तट्टू, दुर्गा गावंडे, बाळूभाऊ लांभाडे, आदींची उपस्थिती होती. यावेळी ज्ञानेश्वर मुखमाले यांनी फक्त निवडणुका तोंडावर आल्यावरच लोकप्रतिनिधींना धनगर समाज दिसतो का, निवडणुका झाल्यानंतर धनगर समाजाच्या मतांवर निवडूनही त्या समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे असच किती दिवस सहन करायचे, असा प्रश्न उपस्थित केला.