शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कृषी स्वावलंबन योजना : अर्जासाठी दोन दिवसांची मुदत; संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:07 IST

ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१९-२० या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना ४ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे.अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील शेतकºयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांसाठी  बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविली जात आहे. या योजनेतून नविन विहीरीकरीता २.५० लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, विद्युत जोडणी व सौर कृषि पंपासाठी १० हजार रुपये, विद्युत पंपसंचसाठी २० हजार रुपये, सुक्ष्म सिंचनाकरीता ९० टक्के मर्यादेत ठिंबक संचासाठी ५० हजार रुपये व तुषार संचासाठी २५ हजार रुपये पूरक अनुदान, शेततळ्याच्या अस्तरीकरणसाठी १ लाख रुपये इत्यादी विविध बाबींसाठी अनुदान मर्यादेत पॅकेज स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या अनुसूचित जातीचे शेतकरी तसेच वनपट्टेधारक आदीवासी शेतकरी, दिव्यांग व महिला शेतकºयांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. परंतू, जिल्ह्यात ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन, त्यानंतर २२ आॅगस्टपासून ग्रामसेवक बेमुदत कामबंद आंदोलनावर आहे. परिणामी, ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने पात्र शेतकरी लाभार्थींना अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे. या योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहू नये म्हणून अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना