शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वाशिम जिल्ह्यातील २५ गावांमध्ये राबविले जाणार कृषी यांत्रिकीकरण उपअभियान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:39 IST

वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली.

ठळक मुद्दे केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी २ ते २.५ लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. राज्यशसनाने ५.३३ कोटी, अशा एकंदरित १३.३३ कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आलेली आहे.  

 वाशिम : सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात समाविष्ट वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली.जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये प्रत्येकी १० शेतकऱ्यांची निवड करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी २ ते २.५ लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ या कार्यक्रमात समाविष्ट राज्यातील ४ जिल्ह्यांकरिता केंद्रशासनाने ८ कोटी रुपये व त्याप्रमाणात राज्यशसनाने ५.३३ कोटी, अशा एकंदरित १३.३३ कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आलेली आहे.  सदर कार्यक्रमाची सन २०१८-१९ या वर्षात सर्वसाधारण प्रवर्गासाठी अंमलबजावणी करण्याकरिता १० कोटी रुपयांचा निधी कृषी आयुक्यांच्या वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर वितरित करण्यात आला असून उपअभियानांतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाचा निधी स्वतंत्रपणे वितरित करण्यात येईल, असे कळविण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना