शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 15:21 IST

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी गजानन ढवळे यांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: भारत हा कृषीप्रधान देश असून, शेतीतही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. त्याचा लाभ युवकांना व्हावा यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी शिरपूर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गजानन ढवळे यांनी केंद्रीय मानव विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे ८ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. गजानन ढवळे यांच्या निवेदनाचा आशय असा की, सद्यस्थितीत शिक्षण घेणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला शासकीय नोकरी अपेक्षित असते. किंवा त्यासाठीच शिक्षण घेतल्या जाते. त्यामुळेच शेतीतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असताना आणि भारत कृषीप्रधान देश असतानाही शेतीकडे युवकांचे दुर्लक्ष आहे. शिक्षण घेतले म्हणजे हमखास सरकारी नोकरी मिळणार, असा समज अनेकांचा आहे. दुसरीकड सरकारी नोकºयांची संख्या घटल्याने उच्च शिक्षण घेणाºयांत उदासीनता निर्माण झाल्याचे व बेरोजगारी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असल्याचे लक्षात घेऊनच शैक्षणिक धोरण ठरविणे आणि दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान प्राप्त होऊन शेतीतही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिणामी बेरोजगारीचा आलेख खाली येईल. त्याशिवाय देशभरात शेतीचा विकास साधता येईल. त्यामुळे पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रमाचा समावेश करावा, अशी मागणी शिरपूर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गजानन ढवळे यांनी मानव विकास संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन