शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

पाणीटंचाईचा प्रश्न मिटविण्यासाठी महामार्गावर ठिय्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 18:29 IST

मंगरूळपीर (वाशिम): शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे राहिलेले नाही.

ठळक मुद्देयंदा संपूर्ण जलस्त्रोत कोरडे होवून शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. याच प्रश्नावर मिलींद इंगोले यांनी भर पावसात महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

मंगरूळपीर (वाशिम): शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे राहिलेले नाही. दरम्यान, यापुढे पाणीटंचाई जाणवू नये, हा प्रश्न कायमचा मिटावा, या मागणीसाठी समाजसेवक मिलींद इंगोले यांनी १९ जून रोजी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.मंगरूळपीर नगर पालिकेने जलसंधारणाच्या कुठल्याच प्रभावी योजना अद्यापपर्यंत राबविलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा संपूर्ण जलस्त्रोत कोरडे होवून शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. याच प्रश्नावर मिलींद इंगोले यांनी भर पावसात महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. असे असताना एकाही अधिकाºयाने आंदोलनाला साधी भेटही दिली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी ठाणेदार जायभाये यांनी आंदोलनस्थळी धाव घेवून आंदोलकर्त्याची समजूत काढली व त्यांच्या मागण्या तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर इंगोले यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरagitationआंदोलन