शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

विनापरवानगी मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 17:30 IST

सदर आदेश सर्व शासकीय कार्यालये व शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे , आस्थापना यांना लागू राहतील असे आदेशात म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोव्हिड -१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊन काळात राज्य शासकीय कर्मचाºयांची कार्यालयीन उपस्थिती मर्यादित ठेवण्याबाबत शासनाकडून सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. दरम्यान काही अधिकारी, कर्मचारी लॉकडाऊन कालावधीत पूर्व परवानगी शिवाय गैरहजर आहेत तसेच मुख्यालयी सोडून अन्य गावी गेल्याने इतर कर्मचाºयांवर ताण पडला असल्याने त्यांच्याविरुध्द महाराष्टÑ नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ अंतर्गंत शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच यापुढे जे कर्मचारी विनापरवानगी निर्देशित दिनी गैरहजर राहतील सदर कर्मचाºयाची तया आठवडयाची अनुपस्थिती देय व अनुज्ञेय अर्जित वा यथास्थिती विनावेतन रजा म्हणून नियमित करण्याचे आदेश सर्व प्रशासकीय विभागांना वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी ५ जून रोजी दिले आहेत.अनेक शासकीय कार्यालयातील काही अधिकारी , कर्माचरी लॉकडाऊन कालावधी दरम्यान पूर्व परवानगीशिवाय गैरहजर राहल्याने कार्यालयात उपस्थित राहणाºया कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा अनाठायी ताण येत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागातील विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत रोस्टर तयार करावे ज्यामध्ये प्रत्येक कर्मचारी आठवडयात किमान एक दिवस हजर राहतील. पूर्व मंजुर अर्जित व तत्सम तसेच वैद्यकीय कारणास्तव रेजवर असलेल्या कर्मचाºयांव्यतिरिक्त सर्व कर्मचाºयांपेैकी प्रत्येक कर्मचाºयाला आठवडयातून किमान एक दिवस कार्यालयात हजर राहणे अनिवार्य राहिल असे आदेश काढण्याचे सूचित केले असून सदर आदेश ८ जूनपासून अंमलात येणार आहेत. सदर आदेश सर्व शासकीय कार्यालये व शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे , आस्थापना यांना लागू राहतील असे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :washimवाशिम