शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची ९५ टक्के पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:45 IST

जिल्ह्यात बियाणे न उगवल्याने अनेकांना दुबार पेरणीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जून महिन्यापासून तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही जिल्ह्यात झालेल्या हलक्या ते मध्यम पावसानंतर जिल्ह्यातील शेवटच्या टप्यातील पेरण्यांना वेग आला असून, ६ जुलैपर्यंत सरासरी ९२.६० टक्के पेरणी आटोपली. त्यात सोयाबीनचा ९५ टक्के वाटा आहे. यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यापासूनच बºयापैकी पाऊस पडत आहे. मध्यंतरी १३ ते २४ जून या दरम्यान पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यातील पेरण्या सध्या अंतिम टप्प्यात आल्या असून, अनेक भागात सोयाबीन, कपाशीला खतांच्या मात्रा देण्यासह डवरणी, निंदणाची लगबग वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण पेरणीत सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ९५ टक्के पेरणी आटोपली आहे. यातील काही शेतकºयांचे बियाणे उगवलेच नसल्याने त्यांना दुबार पेरणीचा फटका सोसावा लागला. बियाणे बोगस निघाल्याने बियाणे कंपन्यांविरोधात शेतकºयांकडून तक्रारीही होत आहेत, त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त भागात पंचनामेही करण्यात आले. मात्र कारवाईला उशीर होत असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे. संकटाच्या या काळातही ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी कपाशीच्या पेºयातही वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये मानोरा तालुक्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती