शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची ९५ टक्के पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:45 IST

जिल्ह्यात बियाणे न उगवल्याने अनेकांना दुबार पेरणीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जून महिन्यापासून तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही जिल्ह्यात झालेल्या हलक्या ते मध्यम पावसानंतर जिल्ह्यातील शेवटच्या टप्यातील पेरण्यांना वेग आला असून, ६ जुलैपर्यंत सरासरी ९२.६० टक्के पेरणी आटोपली. त्यात सोयाबीनचा ९५ टक्के वाटा आहे. यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यापासूनच बºयापैकी पाऊस पडत आहे. मध्यंतरी १३ ते २४ जून या दरम्यान पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यातील पेरण्या सध्या अंतिम टप्प्यात आल्या असून, अनेक भागात सोयाबीन, कपाशीला खतांच्या मात्रा देण्यासह डवरणी, निंदणाची लगबग वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण पेरणीत सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ९५ टक्के पेरणी आटोपली आहे. यातील काही शेतकºयांचे बियाणे उगवलेच नसल्याने त्यांना दुबार पेरणीचा फटका सोसावा लागला. बियाणे बोगस निघाल्याने बियाणे कंपन्यांविरोधात शेतकºयांकडून तक्रारीही होत आहेत, त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त भागात पंचनामेही करण्यात आले. मात्र कारवाईला उशीर होत असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे. संकटाच्या या काळातही ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी कपाशीच्या पेºयातही वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये मानोरा तालुक्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती