शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची ९५ टक्के पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:45 IST

जिल्ह्यात बियाणे न उगवल्याने अनेकांना दुबार पेरणीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जून महिन्यापासून तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही जिल्ह्यात झालेल्या हलक्या ते मध्यम पावसानंतर जिल्ह्यातील शेवटच्या टप्यातील पेरण्यांना वेग आला असून, ६ जुलैपर्यंत सरासरी ९२.६० टक्के पेरणी आटोपली. त्यात सोयाबीनचा ९५ टक्के वाटा आहे. यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यापासूनच बºयापैकी पाऊस पडत आहे. मध्यंतरी १३ ते २४ जून या दरम्यान पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यातील पेरण्या सध्या अंतिम टप्प्यात आल्या असून, अनेक भागात सोयाबीन, कपाशीला खतांच्या मात्रा देण्यासह डवरणी, निंदणाची लगबग वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण पेरणीत सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ९५ टक्के पेरणी आटोपली आहे. यातील काही शेतकºयांचे बियाणे उगवलेच नसल्याने त्यांना दुबार पेरणीचा फटका सोसावा लागला. बियाणे बोगस निघाल्याने बियाणे कंपन्यांविरोधात शेतकºयांकडून तक्रारीही होत आहेत, त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त भागात पंचनामेही करण्यात आले. मात्र कारवाईला उशीर होत असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे. संकटाच्या या काळातही ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी कपाशीच्या पेºयातही वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये मानोरा तालुक्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती