शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वाशिम जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६१ नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 13:51 IST

वाशिम: जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीत नामांकन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी ९ मार्च रोजीपर्यंत सरपंच पदासाठी ६१, तर सदस्य पदासाठी २९४ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील अमाना, पांगरी नवघरे, मुसळवाडी, कुत्तरडोह, खडकी इजारा या ५ ग्रामपंचायतींचा, तर मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी, कार्ली, सोमेश्वर नगर, पाळोदी, उमरी बु., उमरी खुर्द, बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु., दापुरा खुर्द, ढोणी, फुलउमरी, गिरोली आणि कोलार या १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी १९, तर सदस्य पदांसाठी २९४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जांची छानणी ११ मार्चला होणार असून, त्यानंतर १३ मार्च ही नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख आहे. या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष २४ मार्चला मतदान होणार असून, दुसºया दिवशी २५ मार्चला मतमोजणी होणार आहे.  दरम्यान, सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्यात येत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मानोरा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ४७, तर सदस्य पदांसाठी २०४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी २४, तर सदस्य पदासाठी ९० नामांकन अर्जांचा समावेश आहे. नामांकन मागे घेण्याच्या तारखेनंतर अर्थात १३ मार्च रोजी प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात राहणार ते स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक