शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४६६ शेतकऱ्यांना बसला अतिवृष्टीचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:36 IST

या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे.  

लोकमत न्युज नेटवर्कधनज बु.(वाशिम) : परिसरात सोमवार २२ जूनच्या रात्री वादळीवाºयासह पाऊस पडला. यात १५ गावांतील ४६६ शेतकºयांच्या मिळून १९३.३७ हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीसह पिकांचे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे.  कारंजा तालुक्यात धनज बु. महसूल मंडळात २२ जून रोजी तब्बल पाच तास धोधो कोसळलेल्या पावसामुळे  अनेक शेतकºयांनी केलेल्या पेरणीसह शेतजमिनी खरडून गेल्या, तर अनेकांच्या शेतात तलावाप्रमाणे पाणी साचले. या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही नुकसानाच्या पंचनाम्यांची पडताळणी करून अहवाल तयार करण्यात आला नव्हता. लोकमतने या संदर्भात ३ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच पंचनाम्यांची पडताळणी वेगाने सुरू करण्यात आली. शनिवार ४ जुलै रोजी धनज बु. महसूल मंडळ अधिकाºयांनी या नुकसानाच्या पंचनाम्याचा अंतीम अहवाल तयार केला. त्यानुसार धनज बु. येथे ३४.८६ हेक्टर, भिवरी ६.४०, धनज खु. २३.३२, हिंगणवाडी ७.५०, रामटेक ६.५५, अंबोडा, २४.४०, शिरसोली १०.४०, तामसवाडी ६.४०, भांबदेवी ९.९०, मेहा १३.१३, पेंघा (उजाड) १६.११, बोंद्रेवाडी २१.४०, माळेगाव ८.३० हेक्टर, धोत्रा जहॉगिर २.२० हेक्टर  आणि मोरपूर २.५० हेक्टर अशी १५ गावे मिळून एकूण १९३.३७ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, तूर, कापूस आणि इतर पिकांचे नुकसान झाले, शिवाय शेतजमीन बाधित झाली आहे.  आता हा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती