शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महाबीजच्या बियाण्यात आढळली ३५ टक्के भेसळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:13 IST

पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: येथील गोपाल आरेकर या शेतकऱ्याने यंदा महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर त्यात दोन प्रकारची झाडे उगवली होती. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी ‘सोयाबीन बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाने दखल घेत १५ सप्टेंबर रोजी या पिकाची पाहणी केली. या संदर्भातील अहवाल तयार झाला असून, पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.इंझोरी येथील शेतकरी गोपाल आरेकर यांनी कारंजा येथील एका कृषीसेवा केंद्रातून महाबीजच्या एका सोयाबीन वाणाचे ७ बॅग बियाणे खरेदी केले. त्यापैकी ३ बॅग बियाणे त्यांनी स्वत:च्या मालकीच्या १.२१ हेक्टर क्षेत्रात, तर उर्वरित ४ बॅग बियाणे त्यांचे वडिल हरीदास आरेकर यांच्या १.६२ हेक्टर क्षेत्रात पेरले होते. हे बियाणे चांगल्या प्रकारे उगवले; परंतु पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर वेगवेगळ्या झाडांना दोन प्रकारच्या शेंगा लागल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे बियाण्यांत भेसळ असल्याचे आणि उत्पादनात घट येणार असल्याचे त्यांना दिसले.त्यांनी याबाबत पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार केली. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले.त्याची दखल घेत मानोरा पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी डिगांबर मकासरे, कृषी शास्त्रज्ञ राजेश डवरे, मानोरा तालुका कृषी अधिकारी व्ही. के. घोडेकर, महाबिजचे प्रतिनिधी एम. एस. धांडे, मंडळ कृषी अधिकारी जी. व्ही. जयताळे, कृषी पर्यवेक्षक एम. एन. मनवर, कृषी सहायक मनोज जयस्वाल आदिंनी पाहणी केली. त्यावेळी बियाण्यांत ३५ टक्के भेसळ असल्याचे आढळून आले. या संदर्भातील अहवाल संबंधित शेतकºयाला त्यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज