शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

परराज्य, महानगरात  गेलेले २२ हजार कामगार वाशिम जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:50 IST

परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे. दरम्यान, अधिकृत परवानगी घेऊन जवळपास ४ हजार कामगार, मजूर जिल्ह्यात दाखल झाले तर उर्वरीत १८ हजार मजूर, कामगार हे छुप्या मार्गाने दाखल झाल्याचे आरोग्य तपासणी मोहिमेवरून दिसून येते.जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागण्यापूर्वी परजिल्हा, परराज्यात गेलेले जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक जिल्ह्यात परतले होते. १० दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीतही परजिल्ह्यात अडकलेल्या मजुर, कामगारांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात १७ मे पर्यंत २२ हजार ४५२ कामगार, मजूर परतले असून, या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

तपासणी करताना सावधगिरीडेंजर झोनमधून येणाऱ्या मजुरांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा किटचा अभाव असल्याने कर्मचारही दक्षता घेऊनच तपासणी करीत आहेत.

सर्वांची प्रकृती ठणठणीतआरोग्य विभागातर्फे आतापर्यंत १८ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून, यापैकी तुर्तास तरी कुणाला कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या