शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘त्या’ युवकांची १५०० किमी सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:19 IST

बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते.

- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबाद येथील रोजगार गेल्याने, मूळचे बिहार राज्यातील पाटणा येथील चार ते पाच युवक सायकलने परत बिहारकडे निघाले. १५ मे रोजी मेहकर ते मालेगाव मार्गावरील कुकसा फाटा येथे या युवकांनी नाश्ता, पाणी केल्यानंतर पुन्हा सायकलने पुढचा मार्ग धरला.मेहकर ते मालेगाव या मार्गाने दररोज मुंबई, पूणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना येथे विविध कंपन्यातील शेकडो मजूर, कामगार मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतत आहेत. रेल्वे, एसटी बसेसची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे मालवाहू वाहनातुन तसेच काही जण सायकलने आपापल्या गावी परतत आहेत. बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्योगधंदे बंद असल्याने या युवकांचा रोजगारही गेला. गावी परत जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथे सायकल घेउन या सायकलने १५०० किमी अंतर असलेल्या पाटणाकडे आगेकुच चालविली आहे. एवढी आपत्ती कधी पाहिली नाही, असे ते म्हणाले.आॅटोने गाठले पुसदपुसद येथील प्रकाश गोपा जाधव यांनी आपबिती कथन केली. बहिणीच्या कुटुंबासोबत मुंबई येथे बिल्डर कंपनीत सेक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये ते पाच वषार्पासून काम करीत होते. त्यांच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहे. त्यांनी मुंबईतच आपली घरे थाटली होती. मात्र कोरोनाने जगभरात घातलेल्या थैमानामुळे देशातही लॉकडाउन करण्यात आले. यामुळे रोजगार गेल्याने आम्ही मालवाहू आॅटोमधून पुसदकडे जात असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन