शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

१४ तासांच्या वीज भारनियमनाचा ‘डिजिटल’ शाळांनाही फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:27 IST

ग्रामीण भागात सलग १४ तासांचे वीज भारनियमन केले जात असल्याने अन्य घटकांसोबतच त्याचा मोठा फटका ‘डिजिटल’ शाळांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून २५० आणि शासकीय निधीतून २३४ अशा एकूण ४८४ शाळा ‘डिजिटल’ झाल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात सलग १४ तासांचे वीज भारनियमन केले जात असल्याने अन्य घटकांसोबतच त्याचा मोठा फटका ‘डिजिटल’ शाळांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा असून, नगर परिषद, नवोदय आणि अन्य शासकीय अशा ५७ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून विद्यार्थी प्रगत करण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने लोकसहभागातून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. त्याचे चांगले परिणाम झाले असून २५० शाळा लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत. यामाध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात तंत्रज्ञान वापरण्याची आणि विज्ञानाच्या प्रयोगाची माहिती सुलभ व सुकर करून देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, दिवसागणिक वाढत्या वीज भारनियमनामुळे ग्रामीण भागातील शाळांचा विद्यूत पुरवठा तासन्तास खंडित राहत असल्याने डिजिटल वर्गखोल्या निव्वळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. त्याचा कुठलाच फायदा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची ओरड पालकांमधून होत आहे. ही बाब लक्षात घेता किमान शाळांना तरी सलग वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाmahavitaranमहावितरण