शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जि.प. शाळेत फक्त आदिवासी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:38 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसागणिक कमी होत आहे. जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या मध्ये केवळ ८० ते ९० टक्के विद्यार्थी आदिवासी असतात. त्यामुळे या शाळा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच उरल्या आहेत.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी  - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसागणिक कमी होत आहे. जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या मध्ये केवळ ८० ते ९० टक्के विद्यार्थी आदिवासी असतात. त्यामुळे या शाळा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच उरल्या आहेत. या तालुक्यात २६ केंद्र असून जिल्हा परिषदेच्या ४६२ शाळा आहेत. त्या पैकी कमी पटसंख्येमुळे अनेक शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहारांप्रमाणेच खेडेगावातही कमी पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्यास सुरु वात झाली आहे. ज्या सुरु आहेत. त्या मधील बहुसंख्य विद्यार्थी हे आदिवासी आहेत. बंदरपट्टीतील गावांमध्ये विविध जाती-धर्माचे लोक राहतात. परंतु येथील पालकांचा पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाठवण्याचा कल वाढला आहे. या शाळेत पाठविल्याने सामाजिक दर्जा वाढतो असा त्यांचा समज आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नरपड शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग असून एकूण ८६ चा पट आहे. मात्र १९०६ साली स्थापन झालेल्या या शाळेत तीन विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थी आदिवासी व माह्यावंशी समाजातील आहेत.या गावची लोकसंख्या सुमारे सात हजार असून वाढवळ, मांगेला, भंडारी, ख्रिस्ती आदी बिगर आदिवासी समुदाय राहतात. मात्र पाल्याला जि. प. च्या शाळेतील शिक्षण द्यायला एकही ग्रामस्थ तयार नाही. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अन्य गावातही दिसून येते. त्यामुळे आगामी काळात मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांनाही कमी पटसंख्येचा फटका बसणार आहे. त्यामुळे आदीवासी विद्यार्थी शिक्षणाला मुकण्याची शक्यता आहे.शासकीय कर्मचाºयांची मुलेच इंग्रजी शाळेतया शाळा शहरी भागात असून प्रवेश व मासिक फी, प्रवासभाडे, गणवेश आणि खाजगी शिकवणीकरीता खूप मोठी रक्कम मोजत आहेत. बहुतेक शासकीय अधिकारी व कर्मचारी पाल्याला जिल्हा परिषद शाळेत पाठवत नाहीत. त्या मध्ये माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीVasai Virarवसई विरार