शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

शेतकऱ्यांना वाºयावर सोडणार नाही - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:38 IST

एकनाथ शिंदे : नुकसानीची केली पाहणी

शहापूर : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी शेतकºयांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करण्याची भूमिका आमची आहे. परतीच्या पावसाने भातशेतीचे झालेले नुकसान जाणून घेण्यासाठी बुधवारी चेरपोली येथील शेतकºयांच्या शेतात जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यावेळी बोलताना त्यांनी शहापूर तालुक्यातील शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली.

नुकसानीचे पंचनामे करत असलेल्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावे व नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ,उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, माजी आमदार पांडुरंग बरोरा,आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. शेतकºयांची अडचण होऊ नये, त्यांना गावपातळीवर अर्ज जमा करता यावेत यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना गावागावात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन दिलासा देण्याचे काम करायचे आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारEknath Shindeएकनाथ शिंदे