शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मेढे पुलाचे काम केव्हा सुरू होणार; नारळ वाढवून झाले वर्ष, नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:46 IST

कुठे अडले घोडे?

पारोळ : तानसा नदीवरील मेढे पुलाच्या कामाचा नारळ गेल्यावर्षी वाढवला असतानाही अद्याप काम सुरू झालेले नाही. यंदा तरी कामाचा मुहूर्त लागेल का, हे पुलाचे काम केव्हा सुरू होणार, असे एक ना अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत.

मेढे ते मेढे फाटा दरम्यान तानसा नदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. त्यामुळे पलीकडे असलेल्या आडणे, आंबोडे, मेढे, वडघर, कळभोन, लेंडी या गावांचा संपर्क तुटतो. दोन तीन दिवस या पुलावर पाणी असल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल होतात. मुलांना शाळेतही जाता येत नाही.

एवढेच नव्हे तर पूल पाण्याखाली गेल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेता न आल्याने अनेकांचे जीवही गेले आहेत. यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली. पण या पुलाची उंची वाढवण्याऐवजी येथे नवीन पूल मंजूर करण्यात आला. गेल्या सरकारमधील पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा नारळ वाढवण्यात आला. पण, काम सुरू झालेले नाही.

पूल पाण्याखाली जात असल्याने पावसाळ्यात आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण, येथे आता नवीन पूल होणार आणि आमची समस्या सुटणार असे वाटत असतानाच अजूनही कामाचा शुभारंभ होत नसल्याने पुलाच्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे.- प्रसाद पाटील, नागरीकतानसा नदीवरील नवीन पूल मंजूर झाला असून पुलाचा आराखडा तयार होत असल्याने कामाला उशीर होत आहे. पण पुढील महिन्यात पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यंदा पुलाचे खांब उभे करण्याचा प्रयत्न करू.- पी. चव्हाण, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र