शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

वसईतील भाज्यांचे भाव गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:21 IST

अवकाळी पावसाने वसई तालुक्यामध्ये हजेरी लावल्याने याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे.

नालासोपारा : अवकाळी पावसाने वसई तालुक्यामध्ये हजेरी लावल्याने याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे. पावसामुळे वसईत बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या भाज्यांसह वसई - विरारमध्ये पिकविण्यात येणाºया भाज्यांचे नुकसान झाल्याने भाज्यांच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.नोव्हेंबर उजाडला तरीही पाऊस सुरु असल्याने शेतीचे आणि मच्छीमारांचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, याचा फटका भाज्यांच्या किंमतींना बसला आहे. वसईच्या बाजारात अनेक भाज्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. वसई - विरारला टोमॅटो, कोबी, सिमला मिरची, वाटाणा, काकडी या भाज्यांचा पुरवठा नाशिकहून होतो. तर भेंडी, गवार, पालक, मेथी, तांदुळका, शिराळे, शेवग्याच्या शेंगा, दुधी, कारले, वांगी या सर्व भाज्या आगाशी, अर्नाळा, निर्मळ, कळंब, वसई या पश्चिम पट्ट्यात पिकवल्या जातात. मात्र, सर्वत्र पाऊस झाल्याने या भाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वसई - विरारमध्ये या भाज्यांची आवक घटली आहे.कांदा महाग झाल्याने त्याची जागा सध्या मुळ्याने घेतली आहे. अवकाळी पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने त्याला सोन्याचा भाव आला आहे. एक किलोला ७० ते ८० रुपये भाव आल्याने हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांना पार्सल आणि टेबलावर देण्यात येणारा कांदा बंद केला असून आता त्यासाठी काकडी आणि मुळ्याचा आधार घेतला आहे.।छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका....कांदा, टोमॅटो, मिरची यांच्या भाववाढीने छोटे खाद्यपदार्थ विक्रेते अडचणीत सापडले आहेत. अंडा भुर्जी, कांदा भजी, मिसळ यासारख्या कांदा, टोमॅटो, मिरची प्रमुख घटक असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर कांद्याच्या भाववाढीने परिणाम झाला आहे. कांदा, टोमॅटो, मिरची परवडत नसल्याने अनेक छोटे धंदेवाल्यांनी आपल्या गाड्या बंद ठेवल्या आहेत.। भाज्यांचे भाव आधीचे भाव सध्याचे भावभेंडी ६० १०० रु. किलोपालक भाजी १० २० रु. जुडीमेथी १० २० रु. जुडीकोबी ५० ८० रु. किलोकाकडी ४० ७० रु. किलोमिरची ८० १२० रु. किलोवालाच्या शेंगा १०० १५० रु किलोवांगी ४० ७० किलोकोथिंबीर ४० ८० रु. जुडीकांदा ४० ८० किलो