शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

वसईत ७२ एचआयव्ही रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:05 IST

वसई-विरार शहरात गेल्या ५ महिन्यात ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. बाधित रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे

नालासोपारा : वसई-विरार शहरात गेल्या ५ महिन्यात ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. बाधित रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे. त्यांच्या उपचारासाठी वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात एआरटीसी कक्ष आता सुरू केले जाणार आहे.या रोगाबाबत जनजागृती केली जात असतानाही शहरात बाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब असून मागील ५ महिन्यात शहतात तब्बल ७२ रु ग्णांची नोंद पालिकेच्या रु ग्णालयात झालेली आहे. जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने पालिकेला एचआयव्ही कक्षासाठी विनामूल्य औषधे देण्याचे मान्य केले आहेत. वसई पुर्वेच्या वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात यासाठी एआरटीसी कक्ष उभारण्यात येणार आहे. याबाबत पालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, आमच्या कडे आलेल्या क्षयरु ग्णांची तसेच गरोदर मातांची आम्ही तपासणी करत असतो. त्यात हे रु ग्ण आढळल्याची माहिती जानेवारीत १८, फेब्रूवारीत १२, मार्च मध्ये १४ एप्रिल मध्ये ९ आणि मे महिन्यात १९ एचआयव्ही बाधीत रु ग्णांची नोद करण्यात आली आहे.एआरटीसी म्हणजे अ‍ॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटरएआरटीसी म्हणजे अ‍ॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटर.या सेंटरमध्ये एचआयव्ही बाधीत रु ग्णांना विशिष्ट औषधे घ्यावी लागतात. ती औषधे घेतल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो हे पाहण्यासाठी नियमति तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या एआरटी सेंटर मध्ये होतात. याबाबच माहिती देताना एडस रोगावर काम करणाऱ्या कृपा फाऊंडेशनच्या अमित पटेल यांनी लोकमतला सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले की, एचआयव्ही बाधीत रुग्णांसाठी लागणारी औषधे महाग असतात. साधारण रु ग्णाला २ ते ३ हजारांचा खर्च येतो. जी औषधे आयÞुष्यभर घ्यायची असतात. मीरा रोडच्या इंदिरा गांधी रु ग्णालयात ही औषधे मिळतात. मात्र गेल्या ८ महिन्यात वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे वसईच्या रु ग्णांना केईएम जेजे, नायर किंववा ठाण्याच्या सिव्हील रु ग्णालय. कृपा फाऊंडेशन मध्ये ही औषधे मिळतात. ही औषधे तपासणी करावी लागते.त्याचे परिणाम तपासण्यासाठी सीडी ४ आणि व्हायरल लोड या चाचण्या कराव्या लागतात. त्याने एचआयव्हीचं प्रमाण किती असते हे समजते. नियमित तपासणी या केंद्रात होते. वजन वाढलं, कमी झाले हे तपासण्यासाठी दर ६ महिन्यांनी सीडी ४ चाचणी करावी लागली त्यानुसार औषधांचे प्रमाण बदलावे लागते. कालांतराने व्हायर शरीरात बदल करतो. त्यामुळ औषधे बदलावी लागतात. वसईत केवळ कृपा फाऊंडेशन मध्ये हे केंद्र आहे.