शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वसईत ७२ एचआयव्ही रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:05 IST

वसई-विरार शहरात गेल्या ५ महिन्यात ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. बाधित रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे

नालासोपारा : वसई-विरार शहरात गेल्या ५ महिन्यात ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. बाधित रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे. त्यांच्या उपचारासाठी वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात एआरटीसी कक्ष आता सुरू केले जाणार आहे.या रोगाबाबत जनजागृती केली जात असतानाही शहरात बाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब असून मागील ५ महिन्यात शहतात तब्बल ७२ रु ग्णांची नोंद पालिकेच्या रु ग्णालयात झालेली आहे. जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने पालिकेला एचआयव्ही कक्षासाठी विनामूल्य औषधे देण्याचे मान्य केले आहेत. वसई पुर्वेच्या वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात यासाठी एआरटीसी कक्ष उभारण्यात येणार आहे. याबाबत पालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, आमच्या कडे आलेल्या क्षयरु ग्णांची तसेच गरोदर मातांची आम्ही तपासणी करत असतो. त्यात हे रु ग्ण आढळल्याची माहिती जानेवारीत १८, फेब्रूवारीत १२, मार्च मध्ये १४ एप्रिल मध्ये ९ आणि मे महिन्यात १९ एचआयव्ही बाधीत रु ग्णांची नोद करण्यात आली आहे.एआरटीसी म्हणजे अ‍ॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटरएआरटीसी म्हणजे अ‍ॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटर.या सेंटरमध्ये एचआयव्ही बाधीत रु ग्णांना विशिष्ट औषधे घ्यावी लागतात. ती औषधे घेतल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो हे पाहण्यासाठी नियमति तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या एआरटी सेंटर मध्ये होतात. याबाबच माहिती देताना एडस रोगावर काम करणाऱ्या कृपा फाऊंडेशनच्या अमित पटेल यांनी लोकमतला सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले की, एचआयव्ही बाधीत रुग्णांसाठी लागणारी औषधे महाग असतात. साधारण रु ग्णाला २ ते ३ हजारांचा खर्च येतो. जी औषधे आयÞुष्यभर घ्यायची असतात. मीरा रोडच्या इंदिरा गांधी रु ग्णालयात ही औषधे मिळतात. मात्र गेल्या ८ महिन्यात वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे वसईच्या रु ग्णांना केईएम जेजे, नायर किंववा ठाण्याच्या सिव्हील रु ग्णालय. कृपा फाऊंडेशन मध्ये ही औषधे मिळतात. ही औषधे तपासणी करावी लागते.त्याचे परिणाम तपासण्यासाठी सीडी ४ आणि व्हायरल लोड या चाचण्या कराव्या लागतात. त्याने एचआयव्हीचं प्रमाण किती असते हे समजते. नियमित तपासणी या केंद्रात होते. वजन वाढलं, कमी झाले हे तपासण्यासाठी दर ६ महिन्यांनी सीडी ४ चाचणी करावी लागली त्यानुसार औषधांचे प्रमाण बदलावे लागते. कालांतराने व्हायर शरीरात बदल करतो. त्यामुळ औषधे बदलावी लागतात. वसईत केवळ कृपा फाऊंडेशन मध्ये हे केंद्र आहे.