शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

वसई-विरारमध्ये दूध संपाचा परिणाम नाही, दोन दिवस पुरेल एवढा वितरकांकडे आहे साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:20 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलानामुळे व राज्यातील इतर ठिकाणाहून दुधाच्या गाड्या न आल्याने विरार मधील अमूल दुध संकलन केंद्रातील कामकाज थंडावले होते.

वसई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलानामुळे व राज्यातील इतर ठिकाणाहून दुधाच्या गाड्या न आल्याने विरार मधील अमूल दुध संकलन केंद्रातील कामकाज थंडावले होते. पण या बंदचा वसई विरार नालासोपारा या भागात कोणताही परिणाम जाणवला नसल्याने या भागातील सर्व डेअरी वर दूधाची विक्र ी चालू होती.कामण, सातिवली, चांदीप, पारोळ या भागात दूध तबेले असून या ठिकाणी शासनाचे दूध संकलन केंद्र नसल्याने व या तबेल्याचे मालक थेट या डेअरी ला दूध विक्री करीत असल्याने. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी ही या शहरी भागात जाऊन घरोघरी जाऊन दूध विक्र ी करत असल्याने नागरिकांना दुधाची कमतरता न भासल्याने या संपाचा परिणाम तालुक्यात दिसला नाही. दूध उत्पादनाचा प्रती लिटर खर्च ३५ रूपयांवर गेला असता शेतकऱ्यांनी १५ लिटर दराने दूध का विकायचे? शेतकºयांना या दराने दूध विकणे परवडत नाही त्यामुळे शेतकºयांवर दुध विकण्याची जबरदस्ती कोणी करू शकत नाही. असे ते म्हणाले.> ग्राहकांनी रविवारीच करून ठेवला स्टॉकलोकांना अशी भीती होती की, दुध महाग होईल, मिळणार नाही म्हणून सामान्य नागरिकांनी आधीच दुधाचा साठा करून ठेवला होता. एका वेळी ३ ते ४ लिटर दुध विकत घेतले गेले. मात्र या आंदोलनाचा प्रभाव वसई विरार मध्ये दिसून आला नाही. तसेच विरारच्या अमूल दुध संकलन केंद्राजवळ आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आधीच तेथे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.