शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

वसई विरार महापालिकेच्या दिरंगाईने जोसडी वंचितच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 02:58 IST

वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे.

वसई - वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे. महापालिकेकडे अनेकदा तक्र ारी करून सुद्धा फक्त आश्वासने मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.भुईगाव इथे असलेले जोसोडी हे गाव अनेक सुविधांपासून वंचित आहे. महानगरपालिकेची दिरंगाई हि सामन्य नागरिकांना नेहमीच हैराण करीत असते. वसई विरार मधल्या गावांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांनी अनेकदा मागण्या करून देखील पालिके कडून टाळाटाळ होत आहे. पालिकेने काही मागण्या मान्य करून कामे केली आहेत तरी ती अगदीच हलक्या दर्जाची आहेत. तर या गावातील नागरिकांना पाणी, रास्ता, इ. गोष्टींसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागत आहेत.दोन रस्त्याच्या मध्ये असलेल्या नाल्यामुळे वाहनांना तेथून ये-जा करणे कठीण होत होते, यासाठी नागरिकांनी पालिकेकडे नाल्यावर स्लॅबची मागणी केली होती. पालिकेने अनेक मागण्यां नंतर गेल्या वर्षी मे महिन्यात हा स्लॅब बांधला पण लगेचच दोन मिहन्यात तो खचला. त्यावरून आता अवजड वाहनांना जाता येत नाहीत आणि जरी गेली तर स्लॅब तुटून खाली पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(पान ३ वर)स्लॅब खचला, गटारे अरुंद, पाणीटंचाई ओढावली, पावसाचे पाणी राहते तुंबून, शेतीला धोका, कचरा साठतोस्लॅब खाचल्यामुळे त्यावरून अवजड वाहने जाऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेची कचरा उचलणारी गाडी देखील येत नाही त्यामुळे लोकांना बाहेर जावे लागते.बंधारा नसल्याने पाणी जाऊन शेती खराब होते. धारणाकडचा रस्ता खराब असल्यामुळे पाय घसरून नागरिक खोल पाण्यात पडू शकतात.पाण्याची मोटर चालू करण्यासाठी लोकांना चिखलातून जावे लागते. रास्ता एकदमच खराब आहे.रस्त्याला भेगा पडल्यामुळे सरपटणारे प्राणी त्यात लपून राहतात व गाड्या त्यात अडकतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते तर प्राण्यांमुळे जीवाला धोका निर्माण होतो.गटारे अरु ंद असल्याने पाण्याचा निचरा होत नाही, पावसाळ्यात पाणी भरते. ये जा करायला नागरिकांना त्रास होतो.धरणातले पाणी आटल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.कंत्राटदारांनी पाईप कापल्यामुळे गटारात उतरून पाणी घ्यावे लागते.

मध्यंतरी काम सुरु करण्यात आले होते पण गावकर्यांनी आम्हांला अडवलं. गावकरी काम करू देत नाही.- अमिता तापडे, नगरसेविकाप्रोसिजर प्रमाणे काम होणार. ही कामं महासभेत मांडलेली आहे त्यामुळे त्यांचे टेंडर निघायला व इतर प्रोसिजरला वेळ लागतो.-प्रभाग समिती सभापती, प्राची कोलासोलहान मुलांपासून जेष्ठ नागरीकां पर्यंत सगळ्यांना त्रास होत आहे. पत्र व्यवहार झालेला आहे. एकिह सुविधा पूर्णत: नाही.-स्थानिक रहिवासी- विलियम डाबरे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार