शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी वसई तालुक्याला ७ कोटी

By admin | Updated: March 23, 2017 01:16 IST

वसई समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे आणि रस्ते बांधण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ११ कोटी रुपयांची तरतूद केल्याची

वसई : वसई समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे आणि रस्ते बांधण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ११ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री विष्णू सवरा यांनी वसईत भाजपाचा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दिली. ही बैठक कळंब येथे पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष साटम, सरचिटणीस राजन नाईक, उपाध्यक्ष मनोज पाटील, महेंद्र पाटील, के. डी. घरत, रामदास मेहेर, जितेंद्र मेहेर, आशिष जोशी यांच्यासह पदाधिकारी हजर होते. वसईतील समुद्रकिनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी अर्नाळा किल्ला, रानगाव, कळंब, भुईगाव समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वसई तालुक्यातील सातिवली-कामण या राज्यमार्गासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर नालासोपारा-गोखीवरे-वालीव या राज्यमार्गासाठी १ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली. आता प्रत्यक्षात या निधीतून होणाऱ्या कामांना सुरुवात कधी होते. व ती पूर्ण कधी होतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)