शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सामान्य गोंधळलेलेच!

By admin | Updated: November 11, 2016 02:51 IST

आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट येणार आहे़ मात्र यामुळे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपुंजी

विक्रमगड : आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट येणार आहे़ मात्र यामुळे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपुंजी रक्कम जमवली आहे़ ती बदलून वापरता यावी, यासाठी त्याची सध्या धडपड चालू असून जर आपल्याकडील या जुन्या नोटा वटल्या नाहीत, यामध्ये काही अडचण उद्भवल्यास आपण आयुष्यातून उठू की काय अशी भीती त्याला वाटते आहे़ या निर्णयाचे मात्र बिल्डर्स,ज्वेलर्स,वकील, हे स्वागत करीत आहेत,सर्वच बॅकेमध्ये बुधवारी गर्दी होती सर्व बँका हाऊस फुल झालेल्या होत्या सायंकाळपर्यत गर्दी अशीच राहीली. बॅकांच्या बाहेर रस्त्यापर्यंत रांगा होत्या त्यात गाव-खेडयापाडयावरील आदिवासी स्त्री-पुरुषांची संख्या जास्त होती़तसेच या निर्णयाचा पडसाद व्यापारी बाजार पेठेवर झाला. विक्रमगडचा बाजार मोठा असल्याने व या परिसरात संदेशवहन व टीव्हीचा प्रसार फारसा नसल्याने खेडोपाड्याहून येणाऱ्या असंख्य गाव खेडयापाड्यावरील आदिवासींनी ५०० व १००० नोटा खरेदीकरीता आणलेल्या होत्या. त्यांना नोटा रद्द झाल्याची गंधवार्ताही नव्हती. त्यांच्याकडे १००, ५०, २०, १०च्या नोटा नव्हत्या. त्यामुळे व्यापारी वर्ग या नोटा घेण्यास तयार नसल्याने मोठी अडचण झाली़ गिऱ्हाईक आहे, माल आहे पण गल्ले रिकामे अशी स्थिती निर्माण झाली. याचा फटका काळी, पिवळीवाल्यांना बसला. कारण त्या सगळ्यांचे भाडे १०, २०, ५०, १०० अशाच नोटांमध्ये आकारले, दिले जाते. परंतु या नोटा जनतेकडे नसल्याने अनेकांनी घराबाहेर पडणेच टाळले. (वार्ताहर)