शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सामान्य गोंधळलेलेच!

By admin | Updated: November 11, 2016 02:51 IST

आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट येणार आहे़ मात्र यामुळे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपुंजी

विक्रमगड : आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट येणार आहे़ मात्र यामुळे आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपुंजी रक्कम जमवली आहे़ ती बदलून वापरता यावी, यासाठी त्याची सध्या धडपड चालू असून जर आपल्याकडील या जुन्या नोटा वटल्या नाहीत, यामध्ये काही अडचण उद्भवल्यास आपण आयुष्यातून उठू की काय अशी भीती त्याला वाटते आहे़ या निर्णयाचे मात्र बिल्डर्स,ज्वेलर्स,वकील, हे स्वागत करीत आहेत,सर्वच बॅकेमध्ये बुधवारी गर्दी होती सर्व बँका हाऊस फुल झालेल्या होत्या सायंकाळपर्यत गर्दी अशीच राहीली. बॅकांच्या बाहेर रस्त्यापर्यंत रांगा होत्या त्यात गाव-खेडयापाडयावरील आदिवासी स्त्री-पुरुषांची संख्या जास्त होती़तसेच या निर्णयाचा पडसाद व्यापारी बाजार पेठेवर झाला. विक्रमगडचा बाजार मोठा असल्याने व या परिसरात संदेशवहन व टीव्हीचा प्रसार फारसा नसल्याने खेडोपाड्याहून येणाऱ्या असंख्य गाव खेडयापाड्यावरील आदिवासींनी ५०० व १००० नोटा खरेदीकरीता आणलेल्या होत्या. त्यांना नोटा रद्द झाल्याची गंधवार्ताही नव्हती. त्यांच्याकडे १००, ५०, २०, १०च्या नोटा नव्हत्या. त्यामुळे व्यापारी वर्ग या नोटा घेण्यास तयार नसल्याने मोठी अडचण झाली़ गिऱ्हाईक आहे, माल आहे पण गल्ले रिकामे अशी स्थिती निर्माण झाली. याचा फटका काळी, पिवळीवाल्यांना बसला. कारण त्या सगळ्यांचे भाडे १०, २०, ५०, १०० अशाच नोटांमध्ये आकारले, दिले जाते. परंतु या नोटा जनतेकडे नसल्याने अनेकांनी घराबाहेर पडणेच टाळले. (वार्ताहर)