शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मातीचा ढिगारा पडून दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 20:59 IST

रस्त्यालगतची माती घेण्यासाठी खोदकाम करीत होते, यात खोदकाम करताना अचानक वरतून मातीचा ढिगारा सरकला आणि पूर्ण धस तेथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर येऊन पडली.

हुसेन मेमन

जव्हार - जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावातील आदिवासी शेतकरी घरांसाठी माती काढताना मातीचा धस (ढिगारा) पडून दोन जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर इतर दोन जणांना गंभीर दुखापत तर चार जणांना किरकोळ दुखापत झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली असून मृतांमधील एक अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. पावसाळाजवळ आल्यामुळे घराला लेप करण्यासाठी बोरहट्टी गावातील काही आदिवासी बांधव शेतातील माती घेण्यासाठी कुटुंबातील नातेवाईक मिळून एकूण आठ व्यक्ती गेले होते. यामध्ये आठ पैकी सात महिला असून चार अल्पवयीन होते. 

रस्त्यालगतची माती घेण्यासाठी खोदकाम करीत होते, यात खोदकाम करताना अचानक वरतून मातीचा ढिगारा सरकला आणि पूर्ण धस तेथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर येऊन पडली. या ढिगाऱ्यात मोठं मोठे दगड होते यात तेथील मनोज यशवंत जाधव  आणि मुक्ता सुदाम तराळ ही 16 वर्षीय अल्पवयीन असून हिचाही मातीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच यात दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली तर चार लोकांना किरकोळ दुखापत झाली असून यांचा जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गंभीर दुखापत झालेल्याना बाहेर गावी उपचारासाठी हलविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. शिल्पा धनजी पढेर, मालिका सुदाम तराळ  या दोघींना फ्रॅक्चर झाले असून  गंभीर दुखापतमुळे बाहेरगावी हलविले. तर प्रमिला विष्णू बांबरे, साईना सुदाम तराळ, सीता रमेश जंगली, दिता विष्णू बांबरे हे जखमी झाले आहेत.

 

टॅग्स :palgharपालघरDeathमृत्यू