शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

वसई-विरार शहरात दोन दिवस पाणीबाणी; कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:47 IST

वसई पूर्वेस वरई फाट्यावर सूर्याच्या जुन्या जलवाहिनीला मोठीं गळती

ठळक मुद्देया संदर्भात अधिक माहिती देताना पाणीपुरवठा नियंत्रक यांनी सांगितले की, वसई-विरार शहर महापालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या जलवाहिनीला वरई येथे बुधवारी गळती सुरू झाली आहे

पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाट्यावर सुर्या धरणाच्या जुन्या जलवाहिनीला बुधवारी मोठी गळती सुरू झाल्यानें वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामास शुक्रवारी सुरुवात होत आहे. त्यामुळे, आता पुढील दोन दिवस वसई विरार शहरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने लोकमतला सांगितले

या संदर्भात अधिक माहिती देताना पाणीपुरवठा नियंत्रक यांनी सांगितले की, वसई-विरार शहर महापालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या जलवाहिनीला वरई येथे बुधवारी गळती सुरू झाली आहे. या दुरुस्तीचे काम पालिका शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी हाती घेऊन सुरू करण्यात येणार आहे. सदरचे हे काम सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असून यासाठी जवळपास १२ तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे या जुन्या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. तर सूर्याच्या नवीन योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत चालू राहिल. मात्र, यामुळे पुढील दोन दिवस शहरात कमी दाबाने पाणी येणार असल्याने शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी