शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कार अपघातात एकाच कुटुंबातील दोघे ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 04:45 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे जाणाºया दोन भरधाव कारच्या समोर अचानक बैल आडवा आल्याने ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी ठार झाले तर दुस-या कारमधील दोघे जखमी झाली.

 डहाणू  -  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे जाणाºया दोन भरधाव कारच्या समोर अचानक बैल आडवा आल्याने ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी ठार झाले तर दुस-या कारमधील दोघे जखमी झाली. ही दुर्घटना आंबोली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.पिंकी शहा (३८) आणि चिराग शहा (४०, रा. बडोदा) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. शहा दाम्पत्य सोमवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जात होते. याचवेळी आणखी एक कारदेखील या मार्गावरून जात होती. दरम्यान, बैल आडवा आल्याने भरधाव येणाºया दोन्ही कारचा ताबा सुटून त्या दुभाजकावर आदळल्या. यात शहा दाम्पत्य ठार झाले तर दुसºया कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना तलासरी रु ग्णालयातून वापी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :Accidentअपघात