शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अणू उर्जाकेंद्रावर आज शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:07 IST

खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना सचिव व महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता प्रचंड मोर्चा तारापूर अणू उर्जा केंद्रावर काढण्यात येणार आहे.

- पंकज राऊत बोईसर : तारापूर अणूऊर्जा केंद्रामध्ये भूमिपुत्रांना नोकरभरतीमध्ये प्राधान्य द्यावे आणि इतर ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थानिय लोकाधिकार समिती महासंघातर्फे शिवसेना नेते व महासंघाचे अध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना सचिव व महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता प्रचंड मोर्चा तारापूर अणू उर्जा केंद्रावर काढण्यात येणार आहे.देशाच्या विकासासाठी तारापूर अणुउर्जा प्रकल्प ३ व ४ उभारण्याकरीता सोन्यासारख्या जमिनी व घरे देणाऱ्या अक्करपट्टी व पोफरण येथील प्रकल्पग्रस्ताना तसेच परिसरातील प्रकल्प बाधितांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पात कायम स्वरूपी बरोबरच कंत्राटी पद्धतीवर पुरेसा रोजगार न देता डावलण्याचे येत आहे.आतापर्यंत झालेल्या नोकरभरतीमध्ये केवळ १० टक्केच भूमिपुत्रांना प्रकल्पात नोकºया मिळाल्या असल्याने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप खदखदत असून उरलेली ९० टक्के नोकरभरती कुणाच्या घशात घातली जाते याचा जाब विचारला जाणार असून किमान वेतन कायदा धाब्यावर बसवून कमी पगारात ठेकेदार काम करवून घेत आहेत, सीएसआर फंडातून आसपासच्या गावांचा विकास करण्याचाही पडलेला विसर व अन्य विविध मागण्यांसाठी काढण्यात येणाºया या विराट मोर्चामध्ये हजारो प्रकल्पग्रस्त, प्रकल्पबाधित आणि स्थानिक भूमिपुत्र सहभागी होणार असल्याचा विश्वास आयोजकांतर्फे व्यक्त केला जात आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

टॅग्स :agitationआंदोलनShiv Senaशिवसेना