शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

रोहयोची मजुरी नाहीच; केवनाळे आदिवासींची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:37 IST

सीईओ म्हणतात पाहतो

- रवींद्र साळवे मोखाडा : दीड वर्षांचा कालावधी उलटूनही केवनाळेतील आदिवासींना रोहयोची मजुरी अद्याप मिळालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे पंचायतीचे उंबरठे झिजवूनही आदिवासींना हक्काचा मोबदला मिळालेला नाही. ही बाब गंभीर असून याबाबत पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांना विचारले असता त्यांनी आपण यात लक्ष घालू, असे सांगितले.

‘मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम’, या धोरणाचा या प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते आहे. सूर्यमाळ ग्रामपंचायतमधील केवनाळे येथील ५० ते ६० आदिवासी मजुरांनी मे २०१८ मध्ये १५ दिवस रस्त्याचे काम केले आहे. परंतु तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटत आला तरी या मजुरांना त्यांच्या हक्काचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. ग्रामसेवकाने हलगर्जीपणामुळे वेळेत देयके सादर न केल्याने त्यांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित रहावे लागत आहे.

स्थायी समितीत प्रश्न : कार्यवाहीची मागणी

याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी देखील स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न मांडून कार्यवाहीची मागणी केली आहे. पण, अजूनही या आदिवासींना त्यांची मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार