शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चैत्र व पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 23:51 IST

या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्याच्या झळा आगामी लग्नसराईला बसण्याची दाट शक्यता असल्याने एरवी वर्ज्य असलेल्या चैत्र आणि पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर दिला जात आहे.

- अनिरुद्ध पाटील।बोर्डी : या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्याच्या झळा आगामी लग्नसराईला बसण्याची दाट शक्यता असल्याने एरवी वर्ज्य असलेल्या चैत्र आणि पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर दिला जात आहे.या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्र झळ बसणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह भाजीपाल्याच्या किंमतीही वाढणार आहेत. शिवाय उन्हाचा पारा वाढून असह्य उकाड्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याचा परिमाण लग्नसराईवर होतो आहे. या समस्येवर मार्ग काढण्याकरिता मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे सोहळे उरकून घेण्यास लग्नाळू प्राधान्य देत आहेत. त्यादृष्टीने पुरोहितांकडे लग्नाचे मुहूर्त मागितले जात आहेत. आजही पौष आणि चैत्र या महिन्यात लग्नविधी न करण्याची मानसिकता आहे. परंतु हे शुभाशुभ पाळण्याची आवश्यकता नसून दाते पंचांगात हे सोहळे करण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आगर येथील पुरोहित धनंजय पंडीत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तर प्रत्येक महिन्यात लग्नाचे मुहूर्त असून या दोन्ही महिन्यात लग्नविधी पार पाडून घेतल्यास होणारी धावपळ कमी होईल. शिवाय मंडपवाले, बेंजो, कटरर्स, लग्नहॉल आणि आप्तेष्टांची होणारी धावपळ कमी होईल असेही ते म्हणाले. त्यामुळे मार्च पूर्वीच हे सोहळे उरकण्याची धावपळ सुरू आहे.

टॅग्स :marriageलग्न